मुंबई : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक होत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यभरात विविध…
बोरी-जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये शेतकरी संपाला पाठिंबा देत शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळण्यात आला. आळेफाटा, पिंपळवंडी, निमगाव सावा, राजुरी, बोरी, साळवाडी आदी गावांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत कडकडीत…
Pandharpur Live 5 jun 2017 पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये महावितरण आपल्या दारी या योजनेअंतर्गत ज्या शेतकर्यांनी वीज कनेक्शनची मागणी केली होती.त्या शेतकर्यांची वीजेची कामे करण्यासाठी पायाभुत सुविधा योजनेअंतर्गत 12 कोटीच्या निधी उपल्बधतेसाठी…
जीएसटी अंतर्गत कर लागणार नाही वस्तू आणि सेवा करातून खादीचा धागा, गांधी टोपी आणि राष्ट्रीय ध्वज वगळण्यात आला आहे. यासोबतच खोटे दागिने, मोती आणि सोन्याच्या नाण्यांवर ३ टक्के कर लागणार…
मुंबई, दि. 5 : जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीचप्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आजयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिनकार्यक्रमात बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुख्य सचिव सुमितमल्लिक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन, आमदार राज पुरोहित उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकीकडे आपण विकासकरतोय पण त्याच बरोबर पर्यावरणाची हानी होते. हे प्रत्येकाने लक्षातघेतले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. शासनाने50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी 4कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जल, जमीन आणि जंगलालाआपल्या पुर्वजांनी ईश्वराचा दर्जा दिला आहे. या तिन्ही गोष्टी नष्टझाल्यातर कुणीही जगू शकणार नाही. जगाला एका सुत्रात बांधुनएकात्मता टिकविणे हा सृष्टीच्या सुत्राचा भाग आहे. ते सुत्र आपल्यापुर्वजांना चांगले समजले होते. अलिकडच्या काही वर्षात पावसाचे प्रमाणकमी झाले आहे. तो कधी खुप पडतो, तर कुठे पडत नाही. त्यामुळे पीकांचेमोठ्याप्रमाणात नुकसान होते. या पाठीमागे पर्यावरणाचे संतुलनबिघडणे, हेच मुख्य कारण आहे. पुर्वी गावा-गावात नदी-नाले, तलाव, छोटेबंधारे असायचे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नव्हता. अलिकडच्या काळात हेसर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आपण नष्ट केले. पाणलोटाचे नुकसान केले.त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणूनशासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरु केली. त्यामुळे पाणीसाठावाढला, शेकडो गावांना पाणी मिळाले. लातूर जिल्ह्यात आज एकही टँकरलागत नाही. हे जलयुक्त शिवारचे यश आहे. `माती, गाळ काढा आणिशेतात टाका` हा कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील 54 हजारतलावातील गाळ काढून शेतात टाकणार आहोत. त्यामुळे शेती सुपीकहोऊन भरघोस उत्पादन वाढेल, असे सांगून ते शेवटी म्हणाले की,उद्योगांनीही पर्यावरणपुरक उद्योग सुरु केले पाहिजेत. कार्बन कमीकरण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पर्यावरण मंत्री श्री. कदम म्हणाले की, प्रदुषण हा जगभरातभेडसवणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटचीघरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले याचापरिणाम पर्यावरण ऱ्हासात झाला. गेल्या दोन वर्षापासून वनविभागासोबत 50 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे.प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र ही मोहिम सुरु आहे. प्रत्येकाने किमान 10 झाडेलावून ती जगवली पाहिजे. मुख्य सचिव श्री. मल्लिक यावेळी म्हणाले की, आपल्याकडेसमुद्राच्या तापमानावर पाऊस अवलंबून असतो. 90 दिवस पाऊस येतो.तो पुरेसा नाही. त्यासाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे.पाण्याची बचत केली पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीचे उत्पादनवाढले आहे. प्रत्येक गावाने पाण्याचे स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा प्रश्नसोडविला पाहिजे. शहरातून सोलर एनर्जीचा वापर वाढला पाहिजे.प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे. प्रारंभी पर्यावरणावरील माहितीपट दाखविण्यात आला.डॉ.अनबलगन यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनाचे महत्वस्पष्ट केले. त्यानंतर पर्यावरणाचा संदेश असलेल्या एम.टी.एन.एल. च्याबिलाचे, हवा गुणवत्ता अहवाल पुस्तिकेचे, ब्रेन लिपीतील पर्यावरणपुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यातआले. तसेच वसुंधरा पुरस्कार-2017, पर्यावरण वसुंधरा लघु चित्रपटस्पर्धा विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. जलसंवर्धन केलेल्या गावांनापारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यावरणपुरस्कारप्राप्त नागरीक, संस्थांचे प्रतिनिधी, अंध मुले, पर्यावरणप्रेमीनागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात पर्यावरणाचे संवर्धन करणा-या विविध संघटना आणि संस्थाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन…
मुंबई: शेतकरी संपाचं श्रेय कुणीही एकानं घेऊ नये असं आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. अल्पभूधारकांना कर्जमाफी ही मुख्यमंत्र्यांची खेळी आहे. शेतकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं तर मग…
लाभार्थी रामदास यांना व्हीलचेअरचे वितरण करून हस्तांदोलन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून रामदास आठवले, नितीन गडकरी, थावरचंद गहलोत, नंदा जिचकार, डॉ. मिलिंद माने नागपूर, ४ जूनवृद्धापकाळात नागरिकांच्या आवश्यक गरजा पूर्ण…
नागपूर, ४ जूनप्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश कक्षामार्फत दि. ११ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर…
कोळेगाव(शाहरुख मुलाणी) राज्यात शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी १जून पासून संप पुकारला आहे.आज दि ५जून रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते.या बंद मध्ये कोळेगाव ता.माळशिरस येथील शेतकऱ्यांनी केलेल्या…
आठवडा बाजारासह बाजारपेठ बंद ठेऊन केला शासनाचा निषेध करकंब:-शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर फुकारलेल्या बंदला करकंबचा आठवडा बाजार बंद ठेऊन व व्यापऱ्यांनी बाजारपेठ कडकडित बंद ठेऊन बंदला पाठिंबा दर्शवुन शासनाचा…