हायकोर्टाला मिळाले १४ नवे न्यायाधीश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सोमवारी १४ जणांनी शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायमस्वरूपी न्यायाधीश एम.सी. छागला यांचे नातू रियाझ छागला यांचाही या नव्या न्यायाधीशांमध्ये समावेश आहे.…

‘शेतकरी आंदोलन करतच नाहीए!’

नवी दिल्ली राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात कुणीही शेतकरी सहभागी झालेला नाही. 'महाराष्ट्र बंद'च्या नावाखाली रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ कोण करत होतं, याची माहिती आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या मागे लपून काही राजकीय…

भारताचे सर्व सामने पाहणार!: मल्ल्या

नवी दिल्लीचॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावून खळबळ उडवून देणारा फरार उद्योगपती विजय मल्ल्या हा भारतीय मीडियात त्याच्याबद्दल आलेल्या बातम्यांमुळं चिडला आहे. 'भारतातील मीडिया माझ्याबद्दल उगाचच सनसनाटी निर्माण करतोय.…

खळबळजनक!! पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यासमोरच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास मारहाण..!

पंढरपूर LIVE प्रतिनिधी   पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या समोरचच एका दूध संस्थेच्या चेअरमनने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे.  या बाबत समजलेली माहिती अशी कि…

पेट्रोल चोरीप्रकरणी पुण्यातील 4 पोलिसांसह 6 जण अटकेत

पुणे, दि. 6 - मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोलच्या पाईपलाईनमधून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणात चार पोलिसांचाही समावेश आहे. पुणे शहर गुन्हे…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १९

क्रमशः ह्रदयवर्णाच्या ऊर्जासाठी एक्यूयोगा. १. दोन्ही पायाचे तळवे समोरासमोर जांघेजवळील आणावे. बटरफ्लाय स्थिती किंवा भद्रासन. २. दोन्ही हात पोटरीखालून हाताचे पंजे वरील बाजूस करून हाताच्या अंगठयाने LIV -३ ह्या बिदूवर…

खरे हिरो सैनिकच!….मराठी माझी मातृभाषा

कोट्यवधी चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेनं वाटत पाहत असतात. सुपरस्टार सलमान खान फॅन्ससाठी लाडका हिरो असला, तरी खरे हिरो आम्ही नव्हे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असणारे सैनिक हेच असली हिरो आहेत,…

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक

प्रा. धीरज शिंदे                                   मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनहित याचिका

मुंबईराज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी एम. एस. स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र…

‘शेतकरी संपाचे श्रेय एका संघटनेने घेऊ नये’

 मुंबईराज्यात प्रथमच शेतकऱ्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली हे आंदोलनाचे मोठे यश असून, सरकारतर्फे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर शेतातील बु‌जगावण्यासारखा केला जात आहे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे…