मान्सूनला लेटमार्क, महाराष्ट्रात उशिरा येणार !

सात जूनला महाराष्ट्र आणि मुंबईत येणार असे संकेत देणारा मान्सूनला आता उशीर होण्याची शक्यता आहे. येणार येणार असं सांगणारा मान्सून अजून केरळमध्येच रेंगाळलाय. सात जूनला महाराष्ट्र आणि मुंबईत येणार असे…

आॅनर किलींगच्या घटनेने विजयपूर हादरले, मुस्लीम युवतीला घरच्यांनी जिवंत जाळले

विजयपूर/ सोलापूर दि ६ : सायबण्णा शरणप्पा दलित युवकाशी विवाह केल्याच्या कारणावरून गर्भवती असलेल्या मुस्लीम युवतीला तिच्या कुटुंबीयांनी जीवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना विजयपूर जिल्ह?ातील गुंडकनाळ येथे घडली आहे. शनिवार दि.…

शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा

येवला(नाशिक), दि. 6 - राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची…

विद्यापीठानेच फोडली प्रश्नपत्रिका

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे विधिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एलएलएम) घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तरे बोल्ड करण्यात आल्याने विद्यापीठाने प्रश्नपत्रिका फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोबतच परीक्षेत अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने, तसेच…

कर्जबाजारीपणाला कंटाळून बुलडाण्यातील शेतक-याची आत्महत्या

मेहकर (बुलडाणा), दि. 6 -  राज्यातील शेतक-यांनी संपाची हाक देत रान उठवले आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं शेतातील झाडाला…

लग्नाच्या मंडपातून थेट शेतकरी आंदोलनात

सोलापूर, दि. 6 -  राज्यातील शेतक-यांच्या आंदोलनाला सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्व स्तरातून पाठिंबा दर्शवला जात आहे. प्रत्येक जण आपल्याला परिने शेतकरी आंदोलनाला समर्थन देत आहेत. कुणी प्रत्यक्षात, तर कुणी सोशल…

31 ऑक्टोबरपर्यंत आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 6 - 31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच जी कर्जमाफी देऊ ती आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही ते…

हायकोर्टाला मिळाले १४ नवे न्यायाधीश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सोमवारी १४ जणांनी शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायमस्वरूपी न्यायाधीश एम.सी. छागला यांचे नातू रियाझ छागला यांचाही या नव्या न्यायाधीशांमध्ये समावेश आहे.…

‘शेतकरी आंदोलन करतच नाहीए!’

नवी दिल्ली राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात कुणीही शेतकरी सहभागी झालेला नाही. 'महाराष्ट्र बंद'च्या नावाखाली रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ कोण करत होतं, याची माहिती आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या मागे लपून काही राजकीय…

भारताचे सर्व सामने पाहणार!: मल्ल्या

नवी दिल्लीचॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावून खळबळ उडवून देणारा फरार उद्योगपती विजय मल्ल्या हा भारतीय मीडियात त्याच्याबद्दल आलेल्या बातम्यांमुळं चिडला आहे. 'भारतातील मीडिया माझ्याबद्दल उगाचच सनसनाटी निर्माण करतोय.…