उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीला पूरस्थितीची चिन्हे – व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना नगराध्यक्षा,डॉ. प्रणिताताई भगिरथ भालके यांचे सतर्कतेचे आवाहन
पंढरपूर | प्रतिनिधीउजनी तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची…










