उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीला पूरस्थितीची चिन्हे – व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना नगराध्यक्षा,डॉ. प्रणिताताई भगिरथ भालके यांचे सतर्कतेचे आवाहन

उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीला पूरस्थितीची चिन्हे – व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना नगराध्यक्षा,डॉ. प्रणिताताई भगिरथ भालके यांचे सतर्कतेचे आवाहन

पंढरपूर | प्रतिनिधीउजनी तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची…
पारदर्शक प्रशासन आणि निष्पक्ष पोलिसींगचे शतक: सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची १०० दिवसांची धडाकेबाज कारकीर्द

पारदर्शक प्रशासन आणि निष्पक्ष पोलिसींगचे शतक: सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची १०० दिवसांची धडाकेबाज कारकीर्द

सातारा: सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय वाद आणि पोलिसांच्या भूमिकेवरून उठलेला गदारोळ यामुळे एप्रिल २०२६ च्या सुमारास सातारा पोलीस दलाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. अशा एका अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि…
गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे गुरुपौर्णिमा होय – शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे गुरुपौर्णिमा होय – शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

कोंढवे धावडे - श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमेचा सोहळा महिला भगिणींच्या हस्ते स्वामींची आरती व अन्नदान करत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी…
पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा; ऊर्जा राज्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा; ऊर्जा राज्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित वीज समस्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबई येथे आढावा बैठक पार पडली.यावेळी मतदारसंघातील वीजविषयक प्रश्न…
भीमा व नीरा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने तलाव, ओढे, नाले भरून द्या – आमदार  समाधान आवताडे

भीमा व नीरा नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याने तलाव, ओढे, नाले भरून द्या – आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा/प्रतिनिधीभीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी कॅनॉल मार्गे सोडून मतदारसंघातील नाले ओढे,तलाव भरून देण्यात यावेत अशी मागणी आ समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे मागणी केली आहे.…
आषाढी वारीत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा सेवाभाव; हजारो वारकऱ्यांना पुरविली आरोग्यसेवा

आषाढी वारीत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा सेवाभाव; हजारो वारकऱ्यांना पुरविली आरोग्यसेवा

आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी प्रवास करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा स्तुत्य उपक्रम श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पंढरपूर येथील बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम.…
“पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार"- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर, दि. २५:…
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’, आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’, आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

एअर ॲम्बुलन्स, ३५३ रुग्णवाहिका, १५६ 'आपला दवाखाना' आणि ६९ आयसीयूंच्या माध्यमातून आरोग्य विभागाची प्रभावी सेवा मुंबई/पुणे/पंढरपूर, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच…
विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने वारकऱ्यांची सेवा; केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत पंढरपुरात उभारले आयुष सेवा केंद्र

विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने वारकऱ्यांची सेवा; केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत पंढरपुरात उभारले आयुष सेवा केंद्र

पंढरपूर, दिनांक २३: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आयुष सेवा सुविधा केंद्रामार्फत पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आरोग्यदायी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेचा लाभ वारकरी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप; १६ वर्षांपासून किर्तन, भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप; १६ वर्षांपासून किर्तन, भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती

संतानी पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन पंढरपूर, दि. २३:- राज्यात शेकडो वर्षापासून संतांनी आपल्या विचारातून समाज प्रबोधन केले. सर्व…