मुंबई : काँग्रेसने ब्लॉक व जिल्हा पातळीवरची ५० टक्के पदे नव्याने पक्षात येणाऱ्यांना देण्याची भूमिका घेतली असली, तरी पक्षात ‘इनकमिंग’च बंद झाले आहे. नव्याने कोणी पक्षात येत नाही, जे आहेत…
मुंबई, दि. 9 - राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यापासून या घोषणेतील सरसकट आणि तत्त्वत: या शब्दांवरून बराच गोंधळ उडाला आहे. अखेर आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील…
शिर्डी : आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार…
मुंबई- महाराष्ट्रात बीफ बॅन आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी बीफ मिळत असल्याची माहिती होती. यावर राज्य सरकारने नामी तोडगा काढला आहे. महाराष्ट्र पोलिसांना लवकरच बीफ (गोमांस) डिटेक्शन किट्स मिळणार आहेत,…
आषाढी वारीच्या दशमीदिवशी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याचे वाखरीत आगमन होते. 🔸"त्यांच्या स्वागतासाठी श्रीक्षेत्र पंढरपुरातून श्रीसंत नामदेव मंदिरातून जगद्पिता श्री पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून श्रीसंत नामदेव महाराजांची…
सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग २१) डोळे बंद करून पापण्या खाली खेचाव्या व भुवया वर खेचाव्यात हात न लावता, या स्थितीत ५ ते १० सेकंद थांबावे. नंतर पूर्वस्थिती येऊन पुनः हीच क्रिया…
प्रसारमाध्यमे आणि सामान्य जनतेपर्यंत न पोहोचलेली माहिती प्रसारमाध्यमे आणि सामान्य जनतेपर्यंत न पोहोचलेली माहिती जूनच्या सुरुवातीला भारताच्या सिक्कीम आणि आसपासच्या भागातील सीमेवर चीनच्या आणि भारतीय सैन्यात धक्काबुक्की झाल्याच्या बातम्यांनी देशात…
संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे…
इंग्रजांना विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांना मानवंदना पेशवाईच्या काळात माणसांना गुलामाची व पशुवत वागणूक देणाऱ्या अस्पृश्यासारख्या अमानुष प्रथेने कळस गाठला होता. भीमाकोरेगाव लढाईचा द्विशताब्दी महोत्सव; इंग्रजांना विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांना मानवंदना पुणे…
मुख्यमंत्र्यांना घेऊन उडालेले हेलिकाॅप्टर विद्युत तारेला लागून काही मिनिटांतच खाली काेसळले हाेते. मुंबई- २५ मे रोजी लातूर येथून मुंबईला येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघाताची…