‘संपूर्ण वारकऱ्यांची मंदिर समिती बनवा, अन्यथा मंत्रालयावर मोर्चा आणू’
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नवीन मंदिर समितीच्या विरोधात आता वारकरी नेते एकवटले असून तातडीने मंदिर समिती बरखास्त करून संपूर्ण वारकरी सदस्य असलेली समिती बनवण्यात यावी…
