…तर मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडावा! सरपंच निवडीच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचा विरोध

मुंबई - ग्रामपंचायतीने थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोध केला. ते महापालिकेच्या सभागृहात बोलत होते. सरपंच थेट जनतेतून निवडणार असाल तर मग मुख्यमंत्री सुद्धा…

येरवडा जेलमध्ये क्षुल्लक कारणातुन एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याचा दगडाने ठेचून खून

पुणे- येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. आज (8 जून) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात…

साप्ताहिक झंझावात च्या आषाढी यात्रा विशेषांकाचे प्रकाशन संत एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज व नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न

साप्ताहिक झंझावात चे प्रकाशन  साप्ताहिक झंझावात चे प्रकाशन  ह. भ. प. योगीराज महाराज यांचा स्वागत सत्कार करताना पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे  ह. भ. प. योगीराज महाराज यांचा स्वागत…

शेतकऱ्यांला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी केंद्राने स्वामिनाथन आयोग लागू करण्याची गरज – खा. राजू शेट्टी

मुंबई / उज्जेन मध्यप्रदेश –  मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून चालू वर्षी मान्सून लांबल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यासारखीच परिस्थिती देशातील शेतकऱ्यांची…

‘सैराट’: सात दिवसांपूर्वीच युवती झाली सज्ञान; म्हणाली त्याने नव्हे मीच त्याला पळवून आणले!

जळगाव- रोहनवाडी भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिसांनी शुक्रवारी प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. ते विदर्भातील कारंजा लाड येथील आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, मी…

‘संपूर्ण वारकऱ्यांची मंदिर समिती बनवा, अन्यथा मंत्रालयावर मोर्चा आणू’

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नवीन मंदिर समितीच्या विरोधात आता वारकरी नेते एकवटले असून तातडीने मंदिर समिती बरखास्त करून संपूर्ण वारकरी सदस्य असलेली समिती बनवण्यात यावी…

मंदिर समिती निवडीसंदर्भात माऊलींना थांबवता… चंंद्रभागा पात्राच्या पावित्र्यासाठी वारकरी सांप्रदाय आवाज का उठवत नाही?-गणेश अंकुशराव

मंदिर समिती निवडीसंदर्भात माऊलींना थांबवता... चंंद्रभागा पात्राच्या पावित्र्यासाठी वारकरी सांप्रदाय आवाज का उठवत नाही?-गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):-  मंदिर समिती निवडीसंदर्भात विठोबाच्या भेटीस आतुर झालेल्या माऊलींना व वारकर्‍यांना थांबवता... मग चंद्रभागेच्या…

जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण अलिबाग, दि.7 : राज्यातील कलावंतांना चांगले, हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन …

GST: नव्या किमती न छापल्यास 1 लाखाचा दंड आणि कारावास

नवी दिल्ली, दि. 7 - जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत बदल झाले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी वस्तूंवर नवी किंमत छापणं बंधनकारक असून ती न छापली गेल्यास संबंधित कंपनीला एक लाखापर्यंतचा दंड…

मंगळसूत्राबद्दल पसरत चाललेल्या या अफवांवर विश्वास ठेवू नका!

महिलांमध्ये भीतीचं वातावरण राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण विभागाने याबाबतचे पत्रक जारी केले सौभाग्याचं लेणं समजल्या जाणाऱ्या मंगळसूत्राबद्दल एक अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवून…