…तर मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडावा! सरपंच निवडीच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचा विरोध
मुंबई - ग्रामपंचायतीने थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोध केला. ते महापालिकेच्या सभागृहात बोलत होते. सरपंच थेट जनतेतून निवडणार असाल तर मग मुख्यमंत्री सुद्धा…
