माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी – निलेश चाळक

माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी - निलेश चाळक                      महाराष्ट्रात आणि विशेषता मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रशन ऐरणीवर आला होता परंतू आत्ता…

सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे अॅड. शहाजीबापू पाटील यांना आश्वासन

पंढरपूर लाईव्ह, सांगोला सांगोला :- (सचिन व्हटे)   सांगोल्यातील दुष्काळ निर्मूलनासाठी रखडलेल्या टेंभू म्हैसाळ योजनांची कामे मार्गी लावणे.उजनीचे उचल पाणी व नीरेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविनणे, यासह सांगोल्यातील बेरोजगार तरुणांच्या…

डुकरं पकडण्याच्या बिलावरुन गोंधळ, पवारांच्या बारामतीत भ्रष्टाचार?

बारामती : बारामती नगरपालिकेने शहरातील भटकी डुकरे पकडण्यासाठी तब्बल 2 लाख 49 हजार रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. मात्र ही बिलं बनावट असल्याचं सांगत या बिलावर विरोधी पक्षांनी आक्षेप…

कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी आज ही घोषणा केली. टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेचा करार चॅम्पियन ट्रॉफीनंतर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

नागपूर : देशाच्या काना-कोप-यात स्वयंसेवकांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळतंय. संघाच्या शाखांमध्ये गेल्या ५ वर्षात कमालिची वाढ झाली आहे.  गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ %…

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व सुखरुप…पहा विडिओ

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं. फार उंचीवर नसल्याने…

राज्यपालांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांची फोनवरुन विचारपूस

चेन्नई, दि. 25 -  निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चेन्नई येथून मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.   ''हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत ऐकून…

पंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन

आसाम : सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी…

बेळगावला जाता जाता रावतेंचा ‘यू टर्न’!

मुंबई : बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत. आज होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिवाकर रावते बेळगावकडे निघाले होते. बुधवारी रात्री बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाकर रावते आणि दीपक सावंत या…

लुटारुंचा एकाच कुटुंबातील ४ महिलांवर बलात्कार, कुटुंब प्रमुखाची हत्या

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील यमुना एक्सप्रेसवेवर एका टोळक्याने एका कुटुंबाला लुटून त्याच कुटुंबातील ४ महिलांवर सामूहिक बलात्कार करून या कुटुंबातील प्रमुखाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर…