विद्यार्थ्यामागे पाच हजार रुपये!

मुंबई:  वादग्रस्त बोरिवली येथील अजित पवार ज्युनिअर कॉलेजच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या कॉलेजातील विद्यार्थी वाढावेत याकरिता कॉलेजकडून कोचिंग क्लासेसना प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाच हजार रुपये दिले जात असल्याची धक्कादायक…

२०१२ मध्ये पुण्यात ९ जणांचा बळी घेणाऱ्या एसटीने आज कोल्हापूर मध्ये दोघाना चिरडले…

कोल्हापूर : शहरातील उमा टॉकीज चौकात हुपरीहून रंकाळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसखाली चिरडून दोघे ठार झाले, तर नऊजण जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.…

पोलिसाच्या पत्नीची मुलाकडूनच हत्या?

मुंबई: खार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांची वाकोला येथील राहत्या घरी चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.…

९ ऑगस्ट रोजी मराठ्यांचा मुंबईत एल्गार

मराठ्यांची प्रचंड ताकद दाखवत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आता मुंबईत धडकणार आहे. ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनीच मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज मराठा क्रांती…

‘टि्वटर राष्ट्रविरोधी, मोदीविरोधी, हिंदूविरोधी’

मुंबई: आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आपलं टि्वटर अकाउंट गमावलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्यने टि्वटरला राष्ट्रविरोधी, मोदीविरोधी आणि हिंदूविरोधी म्हटले आहे. अभिजीत याने टि्वटरवर काही महिला युजर्सना विशेषत: जेएनयुची विद्यार्थी कार्यकर्ता शहला रशीद…

चालत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक: 3 कारसह 8 दुचाकी चिरडल्या; दोघे जागीच ठार, 10 जखमी

कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या एका सुसाट बसने चक्क 3 चारचाकी वाहनांसह 8 बाइक चिरडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील बस स्थानकावर घडला आहे. या भयंकर अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला.…

शिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात देणार ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.

जय महाराष्ट्र सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह 24 मे : बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यास घातलेल्या बंदी विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार…

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, उसाच्या एफआरपी दरात वाढ

24 मे : केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. एफआरपीच्या दरात अडीचशे रुपयांची वाढ करण्यात आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केलीये. एफआरपीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय…

९ ऑगस्टला मुंबईत घोंघावणार मराठा क्रांती मोर्चाचं वादळ

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचं शमलेलं वादळ पुन्हा एकदा घोंघवणार आहे. येत्या क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा…

सोलापूर जिल्हा डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा आढावा बैठकीत सूचना सोलापूर दि.24 :-    सोलापूर जिल्हा 31 डिसेंबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त्‍ करण्याचा संकल्प करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.                            …