‘बाहुबली’पेक्षा भव्यदिव्य असणार रितेश देशमुखचा ‘शिवाजी’!

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून हा चित्रपट बाहुबलीपेक्षा भव्यदिव्य असल्याचं आपण ऐकल्याचं दिग्दर्शक रामगोपाल वर्माने म्हटलंय. राम गोपाल वर्माने ट्विटरवरुन रितेशचं कौतुकही केलं आहे.…

पंकजा मुंडे माझी ताई आहे, असं सांगून छेडछाड करायचा!

बीड | राज्याच्या महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे माझी ताई आहे, असा दम देऊन मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार बीडमध्ये घडलाय. विठाई नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य राणा डोईफोडे याच्यावर हे आरोप करण्यात…

फेसबुकवर मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

– तब्बल चार कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स – डोनाल्ड ट्रम्पना टाकले मागेनवी दिल्ली, २७ मे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…

सबझार अहमद बट-प्रेमी ते दहशतवादी –काश्मीर खोऱ्यात ५० हजार जवान तैनात

बट हा काश्मीरमधील ए ++ दर्जाचा दहशतवादी गेल्या वर्षी जुलैत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा चमकीत मारला गेला. त्यानंतर सबझार अहमद बट याने या संघटनेच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतली. त्याचे…

डीएड, बीएड विद्यार्थ्यांना सरकारी शाळांत शिकवणे सक्तीचे

मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकरांचे वक्तव्य नवी दिल्ली, २७ मे  डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिकवणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शिवाय बनावट प्रकारामुळे…

गरीब, गरजू व दिव्यांगांसाठी आयुष्यभर सेवारत : नितीन गडकरी

-षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सर्वपक्षीय नागरी सत्कार-हजारो चाहते व मान्यवरांची उपस्थिती नागपूर, २७ मे मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही समीकरणे मांडली नाहीत, लाभ-हानीचा विचार केला नाही. केवळ सकारात्मक भूमिका घेऊन विकासाच्या कामात पक्षीय…

रजनीकांतची जुलैमध्ये राजकारण प्रवेशाची घोषणा?

बेंगळुरू, २७ मे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे जुलै महिन्यात राजकारणातील प्रवेशाची घोषणा करू शकतात, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी आज शनिवारी दिली.सत्यनारायणराव बंगळुरूमध्ये राहतात. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा…

बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. 28 - बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठीhttp://www.cbseresults.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. तर…

कर्जमाफी हवीच, पैसे आणायचे कुठून?

नागपूर : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेले अपशब्द चुकीचेच आहेत. कार्यकर्त्यांनाही या शब्दाने उच्चारू नये. सत्तापक्षाने शेतकऱ्यांचा अवमान करू नये’, असा घरचा आहेर देत ‘मुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने…

शेतकरी हिताच्या आडवं आल्यास तुडवू : राजू शेट्टी

कोल्हापूर : सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने कर्जमुक्तीची मागणी आम्ही करीत आहोत. आम्ही भीक मागत नसून घामाचे दाम मागतो. शेतकरी हिताच्या जो कोणी आडवं येईल, त्याला तुडविल्याशिवाय स्वस्थ…