पंढरपूर Live पुणे येथील शालीनी माधवराव वाडकर (वय -79) यांचे शनिवारी दि. 20/05/2017 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पश्चात मुले सूना नाती नातू नातसून पणती असा परिवार आहे. त्यांचा…
एकीकडे मुख्यमंत्री पत्रकार संरक्षण कायद्याबाबत घसा ताणून आग्रही असतात आणि दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी पत्रकारांना दमदाटी करुन मारहाण करत डांबून ठेवतात. या वृत्तीचा निषेध. पुणे: आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथिल घटना....IBN…
अधिकारकाळ इ.स.१५७२-इ.स.१५९७ राज्याभिषेक १ मार्च इ.स.१५७२ राज्यव्याप्ती मेवाड विभाग, राजस्थान राजधानी उदयपुर पूर्ण नाव महाराणा प्रतापसिंह उदयसिंह जन्म ९ में इ.स.१५४० कुम्भलगड किल्ला,राजस्थान मृत्यू १९ जानेवारी इ.स.१५९७ पूर्वाधिकारी महाराणा उदयसिंह…
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी सावरकर वाड्याची भेट घेतली. सावरकरांच्या घराचं दर्शन हे मंदिराच्या दर्शनापेक्षाही पवित्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. भाजपतर्फे आज राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती उत्सव…
मुंबई दि. 28 - पत्रकारांना जोड्याने मारेन, आपल्याला पक्षाने हीच शिकवण दिली आहे, असे म्हणणा-या राज्यमंत्री दिलीप कांबळेंना भाजपने ही शिकवण दिली आहे का? याचा खुलासा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
ठाणे, दि. 28 - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सर्व परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर आज विटावा स्कायवॉकचं खरंखुरं भूमिपूजन भूमिपुत्रांच्या हस्ते होत आहे. दुसऱ्यांनी…
मुंबई, दि. 28 - मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने ३० मे रोजी मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय अशा धडक मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला मुंबईच्या डबेवाल्यांनी…
.नवी दिल्ली, दि. 28 - काश्मिरी तरुणाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून वाद उफाळून आला होता. त्याच पार्श्वभूमीवर लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला…
खामखेडा : येथील शेतकरी नामदेव शेवाळे यांनी वीस गुंठा क्षेत्रावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर फिरविला आहे. कोथिंबीर विक्रीतून भांडवलही निघणार नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. खामखेडा व परिसरातील पिळकोस, भादवण,…
नाशिकरोड – "पैसा हे भांडवल नसून, गुणवत्ता हे भांडवल आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने गुणवत्तेशी तडजोड न करता शंभर वर्षाच्या कालावधीत विविध आव्हाने पेलत मार्गक्रमण करून शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवली आहे,''…