विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज….. मंगळवारी होणार बुथनिहाय मतमोजणी

पंढरपूर (प्रतिनिधी):-  पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. यासाठी साहित्य घेताना अधिकारी व कर्मचारी.  गुरसाळे वेणुनगर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मागील…

मुलगी जन्मल्यास 5 हजार रुपये एफडी, लातुरातील लोणी ग्रामपंचायतीचा उपक्रम

लातूर : लातूर जिल्ह्यातील लोणी ग्रामपंचायतीने सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधून एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही गावात जर मुलगी जन्माला आली, तर तिच्या नावे 5 हजार रुपयांची…

टीईटीचा पेपर फुटणं म्हणजे शिक्षण खात्याने विश्वासार्हता गमावण्यासारखं: तावडे

टीईटी पेपरफुटीची 48 तासांत चौकशी करुन गुन्हे दाखल करणार: तावडे नागपूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटणे म्हणजे शिक्षण विभागाने विश्वासार्हता गमावण्यासारखे आहे, असे म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी 48 तासांच्या आत…

विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र-कोकणात पावसाचा इशारा

पुणे : येत्या सोमवारपर्यंत विदर्भात पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.  अमरावतीतही आज ऐन…

18 ऑगस्ट 1945च्या मध्यरात्रीच नेताजींचा मृत्यू, यूकेस्थित वेबसाईटचा दावा

www.bosefiles.info या वेबसाईटचं म्हणणं आहे. या वेबसाईटने नेताजींच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट करत साक्षीदारांचे काही कागदपत्रही प्रसिद्ध केले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैवानमध्ये 18 ऑगस्ट 1945 च्या मध्यरात्री झालेल्या…

धरतीवरील स्वर्गाच्या प्रेमात बॉलीवूड

‘गर फिरदौस रुहे झमीन, अस्त हमीन, अस्तो हमीन, अस्तो हमीन’ (भूतलावर स्वर्ग जर कुठे असेल तर तो येथेच (काश्मीर) आहे, येथेच आहे, येथेच आहे ) कवीने काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन करताना…

श्री-जान्हवीला कन्यारत्न

श्री आणि जान्हवीला बाळ कधी होणार? या प्रश्नानंही प्रेक्षकांना इतके दिवस भेडसावलं होतं. पण आता श्री-जान्हवीचं कोडं सुटलं आहे. लवकरच निरोप घेणाऱ्या ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील श्री-जान्हवीला त्यांच्या…

स्वच्छ भारत’साठी शहरे बकाल करू नका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी शहरांत जागोजागी बेकायदेशीरपणे ‘स्वच्छ भारत’चे होर्डिंग लावण्यात आले आहेत. याची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्वच्छ भारत’च्या नावाखाली शहरे बकाल…

विमान न मिळाल्याने हृदयाची धडधड थांबली

औरंगाबाद : नियोजित विमान उपलब्ध न झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका २४वर्षीय तरुणाचे हृदय वेळीच चेन्नईला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या कंपन्यांच्या विमानांनी, पायलटने नकार दिल्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड कायमची थांबली.…

मोदींनी विश्वास गमावला

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आकर्षक घोषणा करण्यात मग्न असून, अल्पावधीतच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावली आहे. केवळ इव्हेंट साजरे करून देशाचा विकास होत नाही, अशी घणाघाती…