खेड्याकडे चला… रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश !

मुंबई : बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या लोकांना वित्तीय चक्रात आणण्यासाठी जन-धन योजनेसारखी प्रभावी योजना राबविल्यानंतर आता, ज्या गावातील लोकसंख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी बँक शाखा उघडण्यासाठी…

विद्या बालनला मिळाला डिस्चार्ज

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि चालू वर्षाला गुडबाय करण्यासाठी सर्वच जण जय्यत तयारी करीत असतात. कोणी कुटुंबासमवेत तर कोणी फ्रेंड्ससोबत. पण प्रत्येकाचाच काही ना काही प्लॅन हा ४-५ दिवस अगोदरच तयार…

केबल टीव्ही झाले बंद !

मुंबई : सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ केंद्र शासनाने नाकारल्यामुळे हा निर्णय…

सबनीस बोलले, राजकारण तापले !

पिंपरी : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. दिवसभरातील घटनाक्रम लक्षात घेता, सबनीस यांचा निषेध आणि ‘..तर…