राजा संकटात सापडलाय म्हणत इरफाननं घेतली हेलिकाॅप्टरकडे धाव

26 मे : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढं धावल्याचं समोर आलंय. इरफान शेख असं या तरुणाचं नाव आहे. हेलिपॅडजवळच…

शिवणे येथे शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास शिबीराचे आयोजन.

आमदार बच्चु कडु करणार शिबीराचा समारोप सांगोला सचिन व्हटे         मुक्ताई मंगल कार्यालयात शिवणे ता. सांगोला येथे दि. २८/ २९ व ३० मे रोजी राज्यस्तरीय निवासी शेतकरी…

भविष्यात पेट्रोल केवळ ३० रूपये लिटर दराने मिळणार…!

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – सध्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर ८० रूयांच्या आसपास आहे. मात्र नजीकच्या काळात ते केवळ ३०रूपये किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि अपारंपारिक…

भारतीय जनता पार्टी पुन्हा नं. १, पनवेलमध्ये भाजपा विजयी, भिवंडी – मालेगावमध्ये संख्याबळ वाढले

भारतीय जनता पार्टी पुन्हा नं. १,पनवेलमध्ये भाजपा विजयी, भिवंडी - मालेगावमध्ये संख्याबळ वाढले मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यामध्ये पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकांसह विविध ठिकाणी झालेल्या पंचायत समिती, नगरपंचायती व नगरपरिषद…

रोपळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मधुकर गुंजाळ  प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील माजी कृषी अधिकारी मधूकर गुंजाळ यांच्या एकसष्टी सोहळ्यानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीच्यावतीने दिली आहे. माजी कृषी…

पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच

मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेसाठी आज मतमोजणी पार पाडली. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ उमललं. इथे भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. तर भिवंडी-निजामपूर महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा…

रजनिकांत पक्षात येणार असतील तर त्यांचे स्वागतच- भाजपाध्यक्ष अमित शहा

नवी दिल्ली - एनडीए सरकारने देशात अमुलाग्र बदल केले आहेत. देशाचा मान वाढवला असून परिवारवाद संपवण्यात यश आल्याचे मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी सरकारला ३ वर्ष…

राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरोधात एकजूट

नवी दिल्ली उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील निवडणुकांमधील पराभवानंतर भाजप विरोधी पक्षांना अस्तित्वाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच एकमेकांचे तोंडही न पाहणारे हे पक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच मंचावर आणि तेही काँग्रेसच्या…

सुप्रिया सुळेंचे कडवट बोल..आई मेल्यावरही पोरं जगतात,हा तर पक्ष; पदाधिकार्‍यांनीच लावली वाट

संग्रहीत छायाचित्र औरंगाबाद -औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही कार्यकर्ता-पदाधिकारी संघटना वाढीसाठी गंभीर नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीच जिल्ह्यात पक्षाची वाट लावली आहे. सर्वांना फक्त पदे हवी आहेत. त्यांना पक्षाशी काहीही देणेघेणे नाही.…

संस्था टिकविणे ही काळाची गरज- आ. परिचारक

वाखरी, प्रतिनिधीपश्‍चिम महाराष्ट्र हा सहकारी संस्थेचा बाल्ले किल्ला आहे. सहकारी संस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. कोणतीही संस्था काढणे सोपी आहे पण ती टिकविणे अवघड आहे. त्यासाठी आहे. त्या संस्था टिकविणे…