सहारनपूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारली

लखनऊ : उत्‍तर प्रदेशतील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण होऊ लागलं आहे. सहारनपूर हिंसेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी २७ मेला सहारनपूर जाणार असं त्यांनी सांगितलं होतं.…

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंची पंढरपुरातील कामे निकृष्ट दर्जाची

करड्या शिस्तीचे प्रशासकीय अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पंढरपूरमधील केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातील कामे निकृष्ट दर्जाची झाली असून 65 एकर…

पाकिस्तान ‘मौत का कुआं’, भारतासारखा दुसरा देश नाही: उज्मा

नवी दिल्ली: पाकिस्तानात ‘अडकलेली’ उज्मा अखेर आज (गुरुवार) भारतात परतली. भारतात परतल्यानंतर उज्मानं पाकिस्तानमधील आपला अनुभव जगासमोर मांडला. पाकिस्तान म्हणजे ‘मौत का कुआं’ आहे. यावेळी उज्मानं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि…

सरपंच होण्यासाठी दहावी पासची अट!

मुंबई : एखाद्या गावचे सरपंच व्हायचे असेल तर यापुढे किमान इयत्ता दहावी पास असावे लागेल. ग्रामविकास विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून तो आता विधी व न्याय विभागाला पाठविला आहे.…

देवेंद्र माझं ऐकतच नाही: सरिता फडणवीस

‘देवेंद्रच्या हेलिकॉप्टरला झालेला हा दुसरा अपघात आहे. त्याला अनेकदा सांगितलं की, काळजी घे. नवीन हेलिकॉप्टर, विमान वापर. पण तो ऐकतच नाही. आता एवढ्या मोठ्या पोराला रागवायचं कसं?’...मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस…

‘आईसारखी आहे’ असं सांगूनही सोडलं नाही!

ग्रेटर नोएडा, जेवर जेवर-बुलंदशहर मार्गावर घडलेली चार महिलांवरील सामूहिक बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी होती. पीडित महिलांनी घडलेली अत्याचाराची घटना कथन केली आणि सर्वांना हादराच बसला.…

मालेगाव महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कलांनुसार 84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा…

देशातील सर्वात मोठ्या पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली | ब्रम्हापुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या ढोला-सदिया पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सुरक्षारक्षक आणि सगळा ताफा बाजूला ठेऊन मोदींनी या पुलावर रपेट मारली.…

मंत्री गिरीश महाजन यांची चौकशी व्हावी ! – सचिन सावंत

मुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना…

‘गरिबी ही परिस्थितीत नसून मानसिकतेत’

सोलापूर - प्रत्येक माणसाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती वेगळी असते. आहे त्या परिस्थितीत चांगले करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ करू नका. माणसाची गरिबी ही परिस्थितीत नसून मानसिकतेत असते, असे…