सदाभाऊंची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना काय मिळाले? – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 27 -  राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वडिलांच्या आजारपणावेळी घेतलेले पैसे खासदार राजू शेट्टी यांना परत करुन ते शेट्टींच्या कर्जातून मुक्त झालेत.  खोत यांच्या वडिलांच्या उपचारासाठी शेट्टी…

भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार

मुंबई: भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे…

बालभारतीने ‘संविधान’ बदलले

मुंबई : पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत. धर्म ऐवजी पंथ आणि शुक्ल…

बाथ्री तेली समाज पंढरपूर यांचा चांगला ऊपक्रम *दुष्काळी परिस्थिती ची जाणीव ठेवून , सामाजिक बांधिलकी राखून , आणावश्यक खर्चाला फाटा देऊन, साखरपुड्यात लग्न समारंभ पार पाडला*

पंढरपूर,.दि.२१मे, जालण्याचे रहिवासी ईश्वरलाल परदेशी यांचा मुलगा चि.नितीन साठी मुलगी पाहण्यास पंढरपूर येते आले चि. नितीन यांनी मांजरी, पंढरपूर येथील किशोर परदेशी यांची मुलगी शितल ला पसंत केले व शितल…

प्राजीत परदेशी व ३ सहकारी नि मिळूनआळंदी ते पंढरपूर २४५ किमी .आंतर फक्त ५८ तासात पूर्ण केले लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंद केले.

१ ) प्रजीत परदेशी २ ) जमप्रकाश गुप्ता ३ ) धनाजी पनाळे ४ ) पारस पांचाळ या चार सहकारी व लिम्का रेकॉड चे परिक्षक जयंत डोफे सर यांनी आज पांडूरंगाची…

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी तामलवाडी येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी तामलवाडी येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक…

वारी कालावधीत मंदीर व परिसराची स्वच्छता आधुनिक यंत्राव्दारे करणार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ.राजेंद्र भारुड

पंढरपूर दि. 24 : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत  मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. येणा-या भाविकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच ठिकाणांची स्वच्छता ठेवणे  गरजेचे आहे. यासाठी प्रथमच आधुनिक…

त्यागाची भावना ठेवल्यास, निसर्गही साथ देतो – मुख्यमंत्री फडणवीस

कांदिवलीतील पावनधाम ट्रस्टच्या दीक्षा महोत्सवास उपस्थिती मुंबई, दि. २६ :- त्यागाच्या भावनेने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात काम करता येते. त्यागाची भावना ठेवली, तर निसर्गही आपल्याला साथ देतो. त्यादृष्टीने जैन धर्मातील दीक्षाविधीची प्रेरणा घ्यावी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची सदीच्छा भेट

  मुंबई, दि. २६ :- राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची सदीच्छा भेट घेतली. राजभवन येथे घेतलेल्या भेटीत मुख्यमंत्री श्री.…

‘दिलखुलास’ मध्‍ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची “एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष लागवड” या विषयावर मुलाखत

   मुंबई दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात                       "एकच लक्ष्‍य चार कोटी वृक्ष लागवड"या विषयावर राज्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची  मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्‍या अस्मिता वाहिनीवरून चार भागात…