राष्ट्रपतींची निवड कशी होते ?, कशी असते निवडणूक प्रक्रिया ?

07 जून : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत...या लोकशाहीचे सर्वोच पद म्हणजे राष्ट्रपती. 120 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाचा राष्ट्रपती निवडला कसा जातो? ज्या देशात निवडणुका…

कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारचा अभ्यास सुरू

पुणे-शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी फडणवीस सरकारने अभ्यास सुरू केला आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या राज्याने राबविलेल्या कर्जमाफी योजनेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने एका उपसमितीची स्थापना केली असून ही समिती…

मध्यप्रदेशातील वातावरण तप्तच; राहुल गांधी यांचा आज दौरा

भोपाळ -शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्यप्रदेशातील तप्त वातावरण अजूनही कायम आहे. आंदोलकांनी आज काही ठिकाणी जाळपोळ केली. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचे लोण इतरही काही भागांत पसरल्याने परिस्थिती आणखीच आव्हानात्मक बनली आहे. त्यातून…

‘व्हॉट्स अॅपवरचे ‘ते’ लेख नाना पाटेकरांचे नाहीत!’

 मुंबईशेतकऱ्यांशी संबंधित एखाद्या विषयावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने एखादा लेख व्हॉट्स अॅपवर किंवा फेसबुकवर दिसला, तर अजिबात विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करा किंवा तो मेसेज डिलिट केलात…

येडेश्वरीच्या भोगी प्रथेवर बंदी

उस्मानाबादतुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या मंदिरातील भोगीच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रथेमध्ये बोकडाचा बळी देण्यात येत होता. कोर्टाच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला…

पत्नीला नांदायला पाठवले नाही, सासऱ्याची हत्या

पुणेभांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने चिडलेल्या नवऱ्याने सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास थेरगाव येथे ही घटना घडली असून या घटनेने थेरगाव हादरून गेले…

98 टक्के मिळवत सायन्स टॉपर, वाहनचोरी प्रकरणी अटक

मुंबई : व्यसनामुळे एका हुशार विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य कशाप्रकारे उद्धवस्त होतं हे मुंबईतील एका उदाहरणाने समोर आलं आहे. गेल्या वर्षी 98 टक्के गुण मिळवून सायन्स टॉपर ठरलेल्या जयकिशन सिंगला वाहनचोरी प्रकरणात…

राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर सध्या : मुख्यमंत्र्यांचे…

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात

मुंबई : महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत. परदेशातील थंड हवेचा आस्वाद घेत, ते महाराष्ट्रातील संपकरी शेतकऱ्याना पाठिंबा देताहेत हे विशेष. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेला कर्जमाफीच्या कृती आराखडयाचं उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण हवं…

नाशिक : पोटच्या मुलानेच आई, वडील आणि भावाला संपवलं!

नाशिक : पोटच्या मुलाने आई, वडील आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.…