आरोपी पोलिसांऐवजी सीआयडी करणार तपास

मुंबई : पुण्याच्या बलात्कार व मानवी तस्करीप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने बुधवारी सीआयडीकडे वर्ग केला. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास या केसमध्ये आरोपी असलेले पोलीस करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे…

मद्याच्या बॉक्समधून ९५ लाखांचे सोने जप्त

मुंबई : दुबईहून विदेशी मद्याच्या बॉक्समधून सोने आयात करून आणणाऱ्या हिरे व्यापाऱ्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करून ९५ लाखांचे सोने जप्त करण्यात आले. विपुलकुमार नथूभाई (वय ३३, रा. सुरत) असे त्याचे…

‘मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू’, सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तर

नवी दिल्ली, दि. 8 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नेहमी ट्विटरवर सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातूनच अनेकजण त्यांच्यासमोर आपली समस्या मांडत असतात. सुषमा स्वराजदेखील तात्काळ त्यावर कारवाई, उपाययोजना करत मदतीसाठी…

शेतकरी संप यशस्वी

मुंबई /नगर : शेतकरी संपाची ऐतिहासिक हाक देऊन संपूर्ण राज्य ढवळून काढलेल्या पुणतांब्यातील (जि. नगर) शेतकऱ्यांनी बुधवारी मूकमोर्चा काढून आंदोलनाचा पहिला टप्पा संपल्याचे जाहीर केले. नाशिकमध्ये गुरुवारी राज्यभरातील शेतकरी संघटनांच्या…

अबू आझमींच्या भाच्याला अटक

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. वाकोल्याच्या…

शेतकरी संप-युद्धाच्या रणभूमीत बदललं मध्यप्रदेशातील मंदसौर

भोपाळ/इंदोर, दि. 8 : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात शेतकरी संपाती धग दिवसेंदिवस वाढत  जाते आहे. शेतकऱ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मंदसौरचा प्रदेश एखाद्या युद्धभूमीसारखा दिसायला लागला आहे. बुधवारी…

मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका, असे सांगत शेतकऱ्याची आत्महत्या

करमाळा, दि. 7 -  मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे…

…मग भारत-पाकिस्तान मॅच पाहणा-यांच्या देशभक्तीचं काय? – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 7 - भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपये कर्जाचा गुंगारा देत ब्रिटनमध्ये आश्रयास असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘चॅरिटी डीनर’ला हजेरी लावली…

कोट्यवधी पी.एफ. सदस्यांना भरघोस पेन्शनवाढीचा पर्याय

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्राव्हिडन्ट फंड) देशभरातील सुमारे पाच कोटी सदस्यांना ‘एम्प्लॉइज पेन्शन स्कीम, १९९५’ (ईपीएस-१९९५)नुसार सध्या मिळणाऱ्या अत्यंत तुटपुंजा पेन्शनमध्ये भरघोस वाढ करून घेण्याचा पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या…

शेतकरी संप, खानावळ आणि शेतकऱ्याची मुलं

भाज्यांच्या तुटवड्यामुळे खानावळींमधील रोजच्या जेवणातून भाजी गायब झाली होती. Farmers strike in Maharashtra : गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या संपामुळे या खानावळींनाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे अनेकांकडून भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण…