राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर सध्या : मुख्यमंत्र्यांचे…

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात

मुंबई : महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत. परदेशातील थंड हवेचा आस्वाद घेत, ते महाराष्ट्रातील संपकरी शेतकऱ्याना पाठिंबा देताहेत हे विशेष. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेला कर्जमाफीच्या कृती आराखडयाचं उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण हवं…

नाशिक : पोटच्या मुलानेच आई, वडील आणि भावाला संपवलं!

नाशिक : पोटच्या मुलाने आई, वडील आणि लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.…

…तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर : कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही कारवाई होईल, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर गरज पडल्यास  उदयनराजेंवर…

विश्वास नांगरे-पाटील आळंदी ते पंढरपूर सायकल वारी करणार!

कोल्हापूर : यंदाच्या वारीमध्ये सुरक्षा, अंमलबजावणी आणि नियोजन याचा आढावा घेणारी सायकल वारी पोलीस दलाच्या वतीने काढण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील स्वतः आळंदी ते…

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर!

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आज (बुधवार) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.…

भाजप नेते शेतकऱ्यांच्या रडारवर, मंत्र्यांच्या घराबाहेर पहारा

मुंबई : कर्जमाफीच्या मागणीवरुन सुरु झालेल्या शेतकरी संपाची वाढलेली धग पाहता आता सरकारच्या मनात धडकी भरली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यातील महत्वाच्या मंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.…

..तर सरकार शेतकऱ्यांना का घाबरत आहे?

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी फसवी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले खासदार राजू शेट्टी यांचा सवाल; सरसकट कर्जमाफी ३० हजार कोटी रुपयांत शक्य शेतकरी संपाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असे जर…

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर

महाराष्ट्र हागणदारीमुक्त मोहिमेत आघाडीवर असून राज्यातील २६३ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी  राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. (छाया-प्रशांत नाडकर) राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी गेल्या…

Presidential election 2017: राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी, मतमोजणी २० जुलैला

राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही ( संग्रहीत छायाचित्र ) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…