संमोहन उपचार , स्वसंमोहन , सुचानातंत्र वापरून खालील समस्यांवर नियंत्रण मिळवता येते संमोहनातून भावनिक समस्येवर नियंत्रण : सर्व प्रकारची मानसिक भिती मानसिक नैराश्य काळजी,चिंता, अस्वस्थता ताण-तणाव राग , चिडचिड ,…
औरंगाबाद, दि. 15- शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह इतर 32 जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड ग्रामीण…
नवी दिल्ली, दि.15- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर लागू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. 1 जुलैपासून संपूर्ण भारतात जीएसटी लागू होणार आहे. पण जीएसटी लागू होण्याच्या आधी ग्राहकांसाठी खुश…
मुंबई : सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून येणे असलेली शिष्यवृत्तीचा निधी अद्याप मिळालेला नाही. नव्या…
क्रमश : Men are disturbed not by things which happen, but by the opinion about the things-Epictetus. एक्यूयोगा (Acuyoga) ४) पोटाचे आजरा स्टमक एक्यूयोगा करावा.…
मुंबई गर्भवती महिलेने काय खावे व काय खाऊ नये हा तिच्या वैयक्तिक आहारस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्याला रोख लावणारे आयुष मंत्रालय कोण, असा थेट सवाल स्त्रीप्रसूतीतज्ज्ञांसह वैद्यकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित केला…
दहावीचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर त्यावरुन जोक्सचा पूर आला होता. सगळ्यात जास्त जोक्स व्हायरल होत होते ते ‘सैराट’फेम आर्ची, अर्थात रिंकू राजगुरुवर. 'मराठीत सांगितलेलं कळतं नाही का? इंग्लिशमध्ये सांगू?'…
'भारत माता की जय' या घोषणेला विरोध करणाऱ्यांची मुंडकी छाटावीत असं वक्तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात हरियाणाच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. रामदेव बाबा यांनी गेल्या वर्षी सद्भावना…
शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णयसरसकट जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकल्याने नाराजी राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, येत्या शैक्षणिक वर्षांपासून दर महिन्याच्या १५ तारखेला दप्तराचे वजन करण्याची सूचना शिक्षण विभागाने बुधवारी…
मुंबई ‘दहावीत नापास होणे म्हणजे करिअरच्या वाटा बंद होणे’, हा समज दिवा येथील कल्पेश कदम आणि दहिसर येथील रूपेश भोईर या विद्यार्थ्यांनी फोल ठरविला आहे. दहावीत नापास झाल्यानंतरही या दोघांनी…