काँग्रेसच्या काळातच जमावाकडून हिंसक घटनांचे प्रमाण सर्वाधिक, अमित शहांचा आरोप
गोव्यातील काँग्रेस सरकारने १९७६ मध्ये गोहत्येवर बंदी घातली होती देशभरात जमावाकडून होत असलेल्या हिंसक घटनांवर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही टिप्पणी केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा बचाव…
