आधी गळा आवळला , मग विटांनी ठेचून खून

 राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यामधून एक क्रृर घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेचा जागीच मृत्यू व्हावा, यासाठी तिच्या डोक्यावर विटांनी मारहाण…

क्षणभराचा आनंद जीवावर बेतला, 18 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयानक

 अनेकदा क्षणभराचा आनंद जीवावर बेतल्याच्या घटना समोर येत असतात. झोका खेळताना काहीतरी दुर्घटना होऊन मृत्यू झाल्याच्या तर कित्येक घटना आपण ऐकतो.झोका खेळताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. मात्र बऱ्याचदा फक्त…

हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलीची अनोखी कहाणी , लोणावळ्यात असा पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा

 राज्यासह देशात दोन समाजामध्ये तेढ झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील काही भागात दोन समाजामध्ये कटुता वाढल्याची पाहायला मिळत आहे.याचदरम्यान, देशात दोन समाजातील दुरावा कमी करणाऱ्या लोणावळ्यामधील अनोख्या…

संधीवातावर प्रभावी गुणकारी आयुर्वेदीक औषध : १०० टक्के संधिवात मुक्त व्हा! एक महिन्यात ५० ते ६०% गुण,५० ते ६० प्रकारच्या मौल्यवान वनौषधी पासून तयार औषध फक्त Rs. 5000/- मध्ये घरपोच !

सांधेदुखी (Joint Pain) किंवा सांध्यांना सूज येणं याला याला वैद्यकीय भाषेत 'आर्थरायटीस' असं म्हटलं जातं.सोप्या किंवा सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, 'आर्थरायटीस' म्हणजे संधिवात.तज्ज्ञांच्या मते, भारतात 15 टक्के म्हणजे जवळपास…

पत्नीचे शिर धडावेगळे केले, शिर हातात घेऊन मंदिरावर जाऊन बसला

 पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे.सदर मयत महिला ही दोन मुली व एक मुलगा…

विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास

 विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारदार महिलेच्या मुलाचा विवाह…

बसमधील प्रवासी झोपेत असताना भरधाव ट्रक काळ बनून आला ! 6 ठार

 उत्तर प्रदेश राज्यातील बहराईचमध्ये एक भीषण दुर्घटना  घडली.एक भरधाव ट्रक रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी बसला जोरात  धडकला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये बसमधील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण…

विवाहीत प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने घेतलं विष

 विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, कुटुंबीय दोघांनाही त्रासल्या जात असल्याचे तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा तालुक्यातील घोटी येथील सरपंच अविनाश चव्हाण यांनी केला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील…

धक्कादायक; बापानेच केला मुलीचा विनयभंग

 मुंबईच्या चेंबूर परिसरात वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीवर विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला…

भीषण अपघात! पत्नी आणि सासूच्या डोळ्यादेखतच त्याने प्राण सोडला

 नगर मनमाड मार्गावर दुचाकीचा मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. देवदर्शनासाठी पत्नी, सासू आणि भाच्यासोबत निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा या अपघातात मृत्यू झालाय.घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातानंतर नगर मनमाड मार्गावर मोठी…