प्रणव मुखर्जींनंतर कोण?

भारताच्या राष्ट्रपतींची निवड एकमताने व्हावी, असा एक सूर आपल्याकडे नेहमी ऐकू येतो. असे का? तर ते सर्वोच्च घटनात्मक पद आहे, राष्ट्रपती कोणा एका पक्षाचे नसतात, ते सर्व देशाचे असतात वगैरे…

अवैध सावकाराच्या घरावर छापा!

अकोला : अवैध सावकारी कायद्यानुसार तालुका उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व अकोट फैल पोलिसांनी आपातापा रोडवरील संत कबीर नगरातील अवैध सावकाराच्या घरावर शनिवारी दुपारी छापा घातला. छाप्यामध्ये अवैध सावकाराकडील स्वाक्षरीसह…

देव म्हणाला : माझ्यापेक्षा जास्त सुरक्षित तू आईजवळच राहशील

आईचा स्पर्श म्हणजे जादूच. ती पोटाला स्पर्श करते तेव्हा हा आईचा हात आहे, हे गर्भातील मूलही ओळखते. सर्वात वयोवृद्ध व्यक्तीलाही आईची गरज असते. आई शक्ती होऊन आयुष्यभर सोबत असते. ती…

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

मुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या…

पेट्रोलपंपांचा ‘रविवारबंद’ मागे

मुंबई : कमिशन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती फेडरेशन आॅफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्सने (फामपेडा) दिली. यामुळे यासंदर्भातील ठोस निर्णय होईपर्यंत राज्यातील पेट्रोल पंपावरील…

वर्सोवा पूल उद्यापासून चार दिवस पूर्णपणे बंद

वसई : गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल उद्यापासून पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. 14 ते 17 मे या 4 दिवसांसाठी पुलावरील वाहतूक बंद असेल. वर्सोवा पुलाला तडे…

मुंबईतून 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता

तपास यंत्रणांची धावाधाव सुरु मुंबई – गेल्या 10 वर्षांपासून जुहू परिसरात वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याचे उघड झाले आहे. ही बाब लक्षात आल्यावर प्रशासनाचा गोंधळ उडाला असून…

जिओमुळे इतर मोबाईल कंपन्याच्या ताळेबंद कोलमडले

आयडीया कंपनीला 325 कोटी रूपयाचा तोटा मुंबई, दि. 13- चौथ्या तिमाहीतही आयडिया सेल्यूलर कंपनीला तब्बल 325 कोटी रूपयाच्या तोटयाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 775 कोटी…

गोहत्या बंदीच्या राजकारणात माणुसकीची प्रचिती!

इंदापूर- देशात गोहत्या बंदीवरून राजकारणाचे वारे जोरात वाहू लागले आहे. यात काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, माणुसकीच्या शहरात मुस्लिम युवकांनी चेंबरमध्ये गायीला बाहेर काढून जीवदान दिले आहे.…

पत्रकारितेच्या माध्यमातूनच प्रश्‍न मार्गी लागतात

मंचर- विधानसभा अथवा लोकसभेत एखादा महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. तर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी लागत आहे. पत्रकारांनी शोधपत्रकारिताबरोबर सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडिया यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,…