रिपब्लिकन ऐक्यासाठीही गटागटाने बैठका

रिपब्लिकन पक्षातील फाटाफुटीमुळे निवडणुकांमध्ये सातत्याने राजकीय पराभव पत्करावा लागत असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यासाठीही सध्या राज्यभर गटागटानेच बैठका सुरू आहेत.…

शेती फुलली :

शेती फुलली : वैरागड येथील सुरेश खंडारकर व अन्य काही शेतकऱ्यांनी फुलांची शेती केली आहे. चार महिने चालणारी ही शेती फायद्याची ठरत आहे. उन्हाळ्यातील लग्न समारंभासाठी फुलांची मागणी वाढते. त्यामुळे…

घरात शौचालय बांधण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही

चाळकऱ्यांना मोठा दिलासा चाळीमधील घरात अथवा झोपडपट्टी परिसरात शौचालय बांधण्यासाठी घरमालकाच्या परवानगीची आवश्यकता भासत होती. परंतु घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी चाळमालकाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका…

छातीवर गोळी मारा, मगच पैसे मागा

गुंड सुरेश पुजारी आपल्याच टोळीवर नाराज उल्हासनगरातील प्रसिद्ध वाईनशॉपवर गोळीबार केल्यानंतर कुख्यात गुंड सुरेश पुजारी आपल्याच टोळीवर नाराज होता. या हल्ल्यात कोणीच ठार किंवा जखमी न झाल्याने पुजारीने आपल्या टोळीला,…

मुंबईत आज शून्य सावली दिवस!

दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सावली अदृश्य होणार माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र सोमवारी ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची…

३० मे रोजी देशव्यापी औषधविक्री ठप्प होणार!

मुंबई : देशभर औषधांच्या उत्पादनापासून खरेदी-विक्रीपर्यंत सर्वच बाबतीत गैरव्यवहार होत आहेत. या गैरव्यवहारांवर, बेकायदा औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश लावत, रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी अखेर केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे.…

सहा दिवस आधी मान्सून अंदमानात दाखल

14 मे : हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून अंदमानच्या दक्षिण समुद्र, निकोबार बेट, आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने रविवारी दुपारी जाहीर केलं. त्या…

कुलभुषणप्रकरणी उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल

नवी दिल्ली  – पाकच्या तुरुंगात असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) उद्या आपला निर्णय सुनावणार आहे. भारताच्या मध्यस्थीनंतर या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आणली होती. पाकिस्तानच्या…

जातीपातीत विभागलेला हिंदु एक होणे हे भाजपच्या विजयाचे खरे कारण

सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा नवी दिल्ली  – देशात हिंदुंची संख्या 80 टक्के इतकी आहे पण हा हिंदु समाज विविध जातीपातीत विभागला गेला होता. त्यांच्यात दक्षिण-उत्तर, पुर्व-पश्‍चिम, ब्राम्हण-क्षत्रिय अशीही विभागणी होती.…

विठ्ठलाच्या साक्षीने “लक्ष्मी’ची मागणी!

ठेकेदार फेडरेशनची बैठक : टक्‍केवारीसाठी दुतामार्फत प्रस्ताव पिंपरी – खराळवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात आरोग्य विभागाच्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्था ठेकेदारांच्या फेडरेशनची मंगळवारी (दि. 9) खासगीत एक बैठक पार पडली. सत्ताधारी…