जलयुक्त शिवार अभियान शासनाचे राहिले नसून ते आता जनतेचे झाले- – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, दि. २४ : जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, हे अभियान आता शासनाचे राहिले नसून ते जनतेचे झाले आहे. लोकसहभाग हाच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
