लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

श्रीनगर, दि. 6 - लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून जवळपास सहा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला…

आरएसएस आणणार गुरुकुल शिक्षण पद्धती!

मुंबई मिरर। अहमदाबाद १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी लादलेल्या सध्याच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा पाठ वाचत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ही शिक्षण पद्धतीच बदलण्याचा विचार करत आहे. त्याऐवजी भारतातील प्राचीन अशी 'गुरुकुल'…

कर्जमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह : सदाभाऊ खोत

मुंबई : “अल्पभूधारक शेतकऱ्यांन कर्जमुक्त करण्याचा स्वागतार्ह निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला,” अशा शब्दांत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यावर…

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या एसटीचं बेळगावात जल्लोषात स्वागत

बेळगाव : ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्यात आलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि…

दहशतवादाची नाकाबंदी करा

सेंट पीटर्सबर्ग दहशतवाद हा जगासाठी सर्वांत मोठा धोका असून, दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा; तसेच शस्त्रास्त्रे आणि संवादाची साधने पुरवणे बंद करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक समुदायाला पाकिस्तानचे नाव…

भारत – पाकिस्तान सामन्यात सचिन चाहत्यांना देणार सरप्राईज

मुंबई, दि. 3 - भारतीयांसाठी क्रिकेट विश्वातील देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत आहे. सचिनचा आयुष्यपट पाहण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सचिनने…

आश्वासन नको, कृती हवी ! संप सुरुच ठेवण्याचा किसान क्रांतीचा निर्णय

नाशिक, दि. 2- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात  सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या बहुतांश…

ऑनलाइन रेल्वे तिकीट महागण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 3- ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून…

दाढी करायला नकार, पत्नीने गरम पाणी ओतले

अलिगढउत्तर प्रदेशमधील अलिगढ येथील एका २५ वर्षीय मुस्लिम महिलेनं पती दाढी करत नाही, म्हणून त्याच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना समोर आली आहे. दाढी करून आपल्या पतीनेही स्मार्ट दिसावं यासाठी…

शेतकरी संपाबाबत संभ्रम कायम

मुंबई कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्येच उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचं बोललं जात असलं तरी नाशिक व…