मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही
पिरंगुट- राज्यातील दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. कबाड कष्ट करून शेतीत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे, कामगार मिळत नाहीत तसेच…
