मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही

पिरंगुट- राज्यातील दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी यांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. कबाड कष्ट करून शेतीत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे, कामगार मिळत नाहीत तसेच…

वीज पडून दोन सख्ख्या भावाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

नांदेड  – वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असताना शेतात काम करणाऱ्या चार शेतकऱ्यांवर विज पडल्याने दोन सख्खे भाऊ जागीच गतप्राण झालेतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना नायगाव तालुक्‍यातील इकळीमाळ…

मालोजीराजे यांच्या पावन भुमि असणाऱ्या इंदापूर शहरात दारुचा महापूर वाहणार

मद्य विक्रेत्यांनी दारू ढोसून झिंगाट होवून केला आनंदोत्सव साजरा सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त * इंदापूर शहरातून गेलेला जुना पुणे सोलापूर महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित * शहरातील रस्ता झाला अवर्गीकृत * दारू…

महाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री

03 जून : आमची कर्जमाफी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी असेल. थकीतांचीच नाही तर सर्वांचीच कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला…

सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’

मुंबई : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुण्यात दूध आणि भाजीपाल्यांची चांगलीच टंचाई निर्माण झाली असून, ही कोंडी फोडण्यासाठी किसान क्रांतीच्या कोअर कमिटी सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला पाचारण केले आहे. मात्र,…

शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी

मुंबई : “मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे,” असं किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी…

सदाभाऊ खोत संपकरी शेतकऱ्यांच्या टार्गेटवर

नाशिक : शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय. मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर किसान क्रांती सेनेचा आनंदोत्सव साजरा केला... पण…

देहू, आळंदी आणि पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पालखी सोहळा तयारी बैठकीत सूचना

            पुणे, दि. 3 - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि देहू येथील त्याचबरोबर दोन्ही पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, अशा…

आषाढी यात्रा कालावधीत समन्वयाने काम करा…. -जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

पंढरपूर दि.03:-  आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितील सर्व विभागांनी समन्वयाने  काम करुन भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबरोबरच यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना नेमून दिलेली कामे…