शेतक-यांचा संप चिघळणार!
शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोहोचले असून आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे. मुंबई- आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी शहरांकडे येणारे दूध आणि भाजीपाला रोखल्याने अनेक शहरांमध्ये…
