शेतक-यांचा संप चिघळणार!

शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोहोचले असून आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे. मुंबई- आंदोलनकर्त्यां शेतक-यांचा सरकारवरील राग कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी शहरांकडे येणारे दूध आणि भाजीपाला रोखल्याने अनेक शहरांमध्ये…

घाई घाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय- जयाजी सूर्यवंशी

मुंबई | शेतकरी संप मागे घेण्याबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय, असं शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटलंय. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही कबुली दिली.  रात्री या गोष्टी…

Viral Video : मुलाला कुत्र्याच्या तावडीत सोडून मुलीने काढला पळ

त्याने धीटाईने आपली सुटका करून घेतली भटक्या कुत्र्यांशी मोठ्या धीटाईने लढणाऱ्या छोट्याशा मुलाचा व्हिडिओ एव्हाना तुम्ही पाहिला असेलच. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘ म्हणून मुलींवर कधी विश्वास…

राज्यातील जलाशयांत नऊ टक्केच साठा

कोकण वगळता अन्यत्र साठा घटला ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )कोकण वगळता अन्यत्र साठा घटला  जून महिना उजाडल्याने पावसाच्या आगमनाकडे सर्वाचे लक्ष असतानाच, दुसरीकडे राज्यातील जलाशयांमधील पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणावर घटला…

युवक कॉग्रेेसच्या वतीने गरीबांना दुध वाटप…. शेतकर्‍यांच्या संपास झोपडपट्टी धारकांचा आशिर्वाद

पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने येथील पद्मावती झोपडपटटी येथे संपकरी शेतकर्‍यांकडुन प्राप्त झालेले दुध रुक्मिणी परिवाराचे युवा नेते सुनंजय पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,मा.नगरसेवक…

CBSE 10th Result 2017 : पाच विभागांचा निकाल जाहीर ; दिल्लीचा निकाल ८८.३७

CBSE 10th class result 2017 : सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेच्या पाच विभागांचा निकाल दुपारी बारा वाजता जाहीर झाला. दिल्ली,…

लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

श्रीनगर, दि. 6 - लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून जवळपास सहा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला…

आरएसएस आणणार गुरुकुल शिक्षण पद्धती!

मुंबई मिरर। अहमदाबाद १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी लादलेल्या सध्याच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा पाठ वाचत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ही शिक्षण पद्धतीच बदलण्याचा विचार करत आहे. त्याऐवजी भारतातील प्राचीन अशी 'गुरुकुल'…

कर्जमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह : सदाभाऊ खोत

मुंबई : “अल्पभूधारक शेतकऱ्यांन कर्जमुक्त करण्याचा स्वागतार्ह निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला,” अशा शब्दांत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यावर…