कर्जमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह : सदाभाऊ खोत
मुंबई : “अल्पभूधारक शेतकऱ्यांन कर्जमुक्त करण्याचा स्वागतार्ह निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला,” अशा शब्दांत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यावर…
