India vs Pak Live: पाकिस्तानला 320 धावांचे आव्हान, शेवटच्या षटकांत भारताची धडाकेबाज फलंदाजी
बर्मिंगहॅम - भारताने पाकिस्तानला विजयासाठी 320 धावांचे आव्हान दिले आहे. पावसाने सामन्यात दोनदा व्यत्यय आणल्यामुळे पंचानी सामना 48 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धीम्या गतीने खेळास…
