…तर मी सुकाणू समितीतून बाहेर पडण्यास तयार : राजू शेट्टी

मुंबई : सुकाणू समितीच्या नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता, मी आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असंच सर्वांचं म्हणणं होतं. पण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मी तयारी दाखवली. मात्र, अजूनही काहींना आक्षेप असेल, तर मी बाहेर…

मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज

मुंबई : मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. शिवाय मान्सूनच्या आगमनासाठीही पोषक वातावरण तयार होत असल्याचंही वेधशाळाने म्हटलंय.  शिवाय तळकोकणात रखडलेला मान्सून आता रत्नागिरीच्या हर्णे बंदरात दाखल…

अँपे रिक्षा चालकांकडून प्रवाशाची लूट

बीड ते जिरेवाडी, नामलगावफाट्यापर्यत 20 ते 30 रूपये घेतातबीड- बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिरेवाडी ,नामलगावफाट्या पर्यंत प्रवाशाकडून 20ते 30रूपये अँपे रिक्षा चालक वसूल करत आहेत ,त्यामुळे अँपे रिक्षा…

हक्काची जाणीव

मघाशी शेतात गेलो होतो. तिथं तात्या भेटले."काय तात्या बरं आहे का?" मी विचारलं."हो, बरं आहे की !""माळवं चालू आहे वाटतं !" त्यांच्या बुट्टीत काकड्या बघून मी म्हटलं."आहे की !.....पण संप…

याचाही विचार करा ना !

परवा मी द्राक्षबागेचं उदाहरण देऊन शेती पिकवण्यासाठी खर्च कसा वाढू लागलाय आणि त्यामानाने शेतमालाचे दर कसे वाढत नाहीत आणि समाजाच्या इतर घटकांच्या मानानं शेतकरी कसा दरिद्री होत चाललेला आहे हे…

आंदोलनाचे लोण गुजरात, राजस्थानात?

नवी दिल्ली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशापाठोपाठ शेतकरी आंदोलनाची गुजरात आणि राजस्थानला लागण होईल अशी भीती आता भाजपश्रेष्ठींना वाटू लागली असून या राज्यांना संभाव्य आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनेते रणनीती आखण्यात गुंतले…

देशात जातीयवाद फोफावलाय!: शरद पवार

नवी दिल्ली 'अलीकडच्या काळात देशात जातीयवादी शक्ती फोफावल्या आहेत. गुंड लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेऊ लागलेत. त्यांच्यामुळं देशातलं वातावरण कलुषित झालं आहे. असुरक्षितता वाढली आहे,' अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री…

महात्मा गांधी खूप ‘चलाख बनिया’ होतेः शाह

रायपूर (छत्तीसगड) छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ६५ जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी रायपूर दौऱ्यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. काँग्रेस पक्ष हा एका विचारधारेच्या आधारावर बनलेला…

हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकून इंजिनिअर ठार

नवी दिल्ली हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकून एका इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बद्रीनाथ येथे घडली. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून हरिद्वारला जात होते. 'द ऑगस्टा ११९' हे हेलिकॉप्टर ८ प्रवाशांना घेऊन…

जीएसटीविरोधात १५ जून रोजी संप

पुणे : वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वगळावेत या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. जीवनावश्यक खाद्यपदार्थांवरील कर आकारणी आणि कायद्यातील…