सरसकट कर्जमाफी

शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय मुंबई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निकषांवर आधारित सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वतः मान्य करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबईत केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या पाटील यांच्या…

औदुंबरच्या गोशाळेत दहा हजार इको फ्रेंडली गणेशमूर्ती

सांगली, दि. 11 - औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे वितरण केले जाणार आहे. या दहा हजारांवर गणेशमूर्ती गुजरातमधून…

सीमेवर गोळीबार; सदिच्छा हेतूने भारत सोडणार 11 पाकिस्तानी कैदी

नवी दिल्ली, दि. 12 - सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने दगाबाजी सुरु असताना भारत सरकार सोमवारी सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे. कझाकस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

पत्नीचं व्हॉट्सअॅप चेक करणं पतीला पडलं महागात

आग्रा. दि. 12- पत्नीचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल लिस्ट बघणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पत्नीचे परपुरूषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी मोबाईल हातात…

नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली, दि. 12 - वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे लोख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने…

बोगस पॅनकार्ड अर्थव्यवस्थेस धोक्यात आणण्यास पुरेशी

सर्वोच्च न्यायालयाचे मत देशात एकूण १०.५२ लाख बोगस पॅनकार्ड असून ही संख्या नगण्य नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. एकूण करपात्र व्यक्तींचा विचार करता हे प्रमाण ०.४ टक्के आहे,…

शेतकरी आंदोलनाचा विजय! सरसकट कर्जमाफीला सरकारची तत्त्वत: मान्यता

मुंबई, दि. 11 - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करण्यात आले…

चार निष्पाप बालकांच्या मृत्युला जबाबदार कोण..? चंद्रभागेच्या पात्रातील वाळुचोरीमुळे पडणार्‍या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर…! उपजिल्हा रुग्णालय असुन अडचण नसुन खोळंबा असल्याचा पुन्हा आला प्रत्यय..!

प्रशासकीय अधिकारी अन् राजकीय नेत्यांची निष्क्रीयता... हतबल भाविक अन् हतबल नागरिक!!  पंढरपूर लाईव्ह विशेष - दि.11 जुन 2017 (भगवान वानखेडे) ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच चंद्रभागेच्या पात्रात बुडून चार निष्पाप बालकांचा…

केळी, कपाशीच्या पट्ट्यात रुजविली हळद

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरनजीक धारशिवार येथील अशपाक पिंजारी व मिलन शहा या दोघा तरुणांनी ४० एकर शेती भागीदारीत खरेदी केली आहे. केळी व कापसाच्या या पट्ट्यात काही वर्षांपासून सुमारे १० एकरांवर…

शेतकऱ्यांचा विजय, तत्त्वत: सरसकट कर्जमाफी द्यायला राज्यसरकार तयार

राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय. 11 जून : राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झालाय. राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी देण्याचं जाहीर करण्यात आलंय. राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी…