आषाढी यात्रेपूर्वी संत नरहरी महाराजांची मूर्ती गोपुरावर बसवा.. अन्यथा महापुजा होऊ देणार नाही…!! “राष्ट्रीय नरहरी सेने” ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संत नरहरी सेना महाराज पंढरपूर प्रतिनिधी- 15 मे सोनार समाजाचे दैवत श्री संत नरहरी महाराज यांची प्रतिकात्मक मूर्ती नव्याने बांधलेल्या गोपुरावरती बसविण्याची मागणी "राष्ट्रीय नरहरी सेना" या सामाजिक संघटेचे वतीने…

#रोटी…

. ‘‘पाव उटा जल्दी जल्दी.’’ असं म्हणत रेश्मा डोक्यावर पिठाचा डबा सावरत लगबगीने चालली होती. मागे छोटी रेहाना रेंगाळत चालत होती. मगरीबची (तिन्हीसांजा) वेळ झालेली. घरात पिठाचा कण नव्हता. अम्मीसोबत…

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार काळाची गरज

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार सर्वसाधारण आपण कोणत्याही मानसिक अाजारा बाबतीत डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरकडून आपल्याला टेंन्शन घेऊ नका असा सल्ला दिला जातो. परंतु टेंन्शन घेयचा नाही म्हणजे नेमकं काय…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 1

एक्यूयोगा भाग 1 एक्यूयोगा मध्ये प्रथम वार्मअप करणे जरुरीचे आहे. वार्मअप झाल्यावर खालीलप्रमाणे कृती करावी. 1) प्रथम दोन्ही तळहाथ एकमेकांवर गरम करावेत. 2) दोन्ही हाताने तर्जनी (अंगठ्या शेजारचे बोट) कानावर…

राज्यातील एटीएम अपडेटसाठी काही काळ बंद राहणार!

मुंबई : नोटांच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात एटीएम बंदच आहेत. पण आता रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएमच्या सुरेक्षासाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने कालच…

फडणवीस सरकार म्हणजे ‘काम कमी, बोलणेच जास्त’

.. तर, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती - राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्याची केंद्र व राज्य सरकारची पद्धत वेगळी आहे. राज्य सरकारचे ‘काम कमी, बोलणे जास्त’ आहे. शेतकऱ्यांच्या…

मंत्र्यांच्या नावाने १० लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक

मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने वाळूघाट कंत्रादारास १० लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मनोज मानवटकर याला मुंबई तसेच वर्धा…

दानवेंच्या नेतृत्वाखालीच भाजपची  ‘संवाद यात्रा’

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर शेरेबाजी केली व त्यांचा पक्ष बऱ्यापैकी अडचणीत आला. तरीही शेतकऱ्यांशी ‘संवाद’ साधणाऱ्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘संघर्ष’ यात्रेला प्रत्युत्तर म्हणून काढण्यात…

संभाजी महाराजांची जयंती साजरी

शहरात रॅली : मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम गडचिरोली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त गडचिरोली शहरातून रविवारी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा…

रिपब्लिकन ऐक्यासाठीही गटागटाने बैठका

रिपब्लिकन पक्षातील फाटाफुटीमुळे निवडणुकांमध्ये सातत्याने राजकीय पराभव पत्करावा लागत असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यासाठीही सध्या राज्यभर गटागटानेच बैठका सुरू आहेत.…