पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचं निधन

कोलकाता : पंतप्रधान मोदींचे गुरु आणि रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. काल रात्री कोलकातामधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्वामीजींच्या निधानावर पंतप्रधान मोदींनी…

पुण्यात माऊलींच्या पालखी मार्गात वादावादी

पुणे : पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक…

पल्स इंडियाच्या एजंटची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर: पल्स इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या खातेदारांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमधील पल्सच्या एका एजंटने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात ही घटना घडली असून राजकुमार पांडुरंग बाबर असं या एजंटचं…

एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज ठरणार?

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार का? याकडे अवघ्या देशाचं…

लातूरमध्ये पुन्हा अनधिकृत कॉल सेंटरवर ATSची कारवाई, 38 सिमकार्ड जप्त

लातूर : लातूरमधल्या शामनगर भागात रात्री आणखी एका अनधिकृत कॉलसेंटरवर लातूर एटीएसनं छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी 38 सिमकार्ड आणि एक गेटवे मशीन ताब्यात घेतलं. तर याप्रकरणी लातूर पोलिसांनी हैदराबादेतल्या कुलबाग…

संमोहन शास्त्र आणि आत्मविश्वास

संमोहन शास्त्र हे प्राचीन भारतीय योगविद्येचेच एक अंग आहे. संमोहन उपचाराने मनातील ताणतणाव (टेन्शन) कमी होतात. मनाची एकाग्रता वाढते. आत्मविश्वास व मनोबल वाढते. स्मरणशक्ति विकसित होते. अभ्यासात / आपल्या कामात अधिक गोडी…

Champion Trophy 2017 : भारताच्या पराभवाची पाच कारणं

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफी वर पाकिस्तानने पहिल्यांदाच नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. भारताच्या दारुण पराभवाची काय कारणं आहेत, यावर…

IndvsPak Final CT 2017 LIVE : पाकला चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 वर पाकिस्तानने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळालं.…

भारत-पाक अंतिम सामना पाहत आहेत तब्बल 32 कोटी प्रेक्षक

ओव्हल, दि. 18 – भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याला सुरवात झाली आहे. पाकिस्तानने समाधानकारक सुरवात केली आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमधला अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून…

शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांच्याच नावाचा आग्रह

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ठणकावले मुंबई, दि.18 (प्रतिनिधी) – जुलै महिन्यांत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार घोषित करण्यावरुन केंद्रातील एनडीए सरकारमध्ये संभ्रम कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा…