पुणतांब्यासह 40 गावातील शेतकऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
कर्जमाफी नंतर आता शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 27: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे…
