शाळेत शिक्षकांना विनाकारण थांबवू नका – शिक्षण विभाग

मुंबई, दि. 07 - शाळा सुटल्यावर विनाकारण शाळेत शिक्षकांना थांबवू नका, असे आदेश आज शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना दिले असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांना नाहक दिला जाणारा त्रास आता थांबणार आहे.…

विरोध करा, मात्र मस्ती करु नका; शिवसेनेचा एमआयएमला इशारा

तर शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ Bal Thackeray memorial in Aurangabad: महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवत विषय पत्रिका फाडली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं औरंगाबामध्ये स्मारक होणार आहे.…

अशा समित्या किती आल्या आणि जातील : सदाभाऊ खोत

२१ तारखेला समितीसमोर ताठ मानेने सामोरे जाणार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीला येत्या २१ तारखेला आपण ताठ मानेने सामोरे जाणार आहोत. संघटनेने दिलेल्या २६…

अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज

अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च…

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

रायगड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूरमधील हेलिकॉप्टर अपघात ताजा असतानाच, पुन्हा एकदा ते हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या…

हॉटेल शामियाना तर्फे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पंढरीत स्वागत…

पंढरपूर Live पंढरपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत पंढरीत श्री विठ्ठल दर्शनाला आले असताना ते येथील शामीयाना लाँज मध्ये उतरले होते. यावेळी शामीयाना चे वतीने त्यांचे स्वागत करताना हॉटेल शामीयाना…

ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार

-जनतेतून थेट सरपंच निवडीमुळे अनेकांच्या आनंदावर विरजणनागपूर, ६ जूनयेत्या ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची…

फक्त 3 दिवसात होईल पृथीचा नाश, त्यापूर्वी दिसतील हे 6 लक्षण

धर्म ग्रंथानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू स्वतः अवतार घेऊन सर्व अधर्मी लोकांचा संहार करून पृथी पाप मुक्त करतील. पुन्हा धर्माची स्थापना होईल. श्रीमद्भागवतनुसार भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन केवळ तीन…

होय, आम्हीच केली मंजुळाला मारहाण!

मुंबई : कैदी मंजुळा कैद्यांवर वर्चस्व गाजवत होती. आमचे ऐकत नव्हती. तिच्या उर्मट वागण्यामुळे आम्ही मारहाण केली, अशी कबुली मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सहापैकी दोन आरोपींनी दिली. मात्र…

नाराजीमुळे मंदिर समितीच्या नव्या अध्यक्षांपुढे आव्हान

आतापर्यंत नुसत्याच घोषणा त्यामुळे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता नाहीच ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र ) आतापर्यंत नुसत्याच घोषणा त्यामुळे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता नाहीच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने लाखो वैष्णवांचे…