आता जो शांततेबद्दल बोलेल त्याच्या कानाखाली मारा – कंगना रणौत
पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019 जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. क्रीडा क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत…
