चंद्रभागा वाळवंट व घाट परिसरातील शेकडो भुकेल्यांना कोळी महासंघाने भरविला अन्नाचा घास
पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. परंतु विविध शहरात कामधंद्यानिमित्त आलेल्या मजुरांची, बेघरांची व…
