पंढरपूर – जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक गावांत ग्रामसमितीची स्थापना

              पंढरपूर -24- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी पुर्वेतयारी म्हणून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या कालावधीत ग्रामीण भागात जीवनाश्यक सेवा सुरळीत रहावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामसमितीची…

कोरोना चा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा- विवेक परदेशी (आरोग्य समिती सभापती)

         काही दिवसांपूर्वी कोरोना  काय आहे. व्यक्ती आहे, कि वस्तु आहे, कि ठिकाण आहे आपणास माहित नव्हते. पण आत्ता आपणास कोरोना विषयी माहिती मिळत आहे. कोरोना हा…

गळीत हंगाम चालू असणारे साखर कारखान्यातील साखर कामगार यांना पुरेशा सुविधा पुरवा- अविनाश कुटे पाटील

नेवासा :- पुणे ,सांगली, कोल्हापुर परिसरात काही साखर कारखाने चालू आहेत.गळीत हंगाम अंतिम टप्पात असल्याने शेतकरी बांधवाचे नुकसान होवू नये म्हणून साखर कारखाने चालू असल्याचे समजते. करोना परस्थिति पहाता अनेक…

सौदी अरेबियाहुन आलेल्या इस्लामपूरातील चारजणांना कोरोनाची लागण

सातारा-सांगली: (प्रतिनिधी) - सौदी अरेबिया हुन आलेल्या इस्लामपूरातील चारजणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्यााचे समजते.  अधिक माहिती अशी की हे सर्व हजयात्रेवरून शुक्रवार दिनांक १३ मार्च रोजी आपले…

साताऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला… 45 वर्षीय महिला कोविड-19 बाधित

सातारा दि. 23 :  काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या  45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा  अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते.   या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही.…

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही: निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई, दि. 23 :- ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन…

पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज… आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा- मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

 मुंबई दि. २४:  पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकदिने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव…

जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण… सामाजिक दुरी सर्वांनी पाळावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई, दि. 23 :  कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. भायखळा येथील जे.जे.  रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक दूरी सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी यावेळी केले.             यावेळी श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविद-19 या विषाणूचे चाचणी केंद्र  विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला 150 चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता 1000 पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी 70 खाटांचे विलगीकरण कक्ष आणि 10 खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी श्री. देशमुख यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर Live कडून नम्र आवाहन…

काही दिवस आपलं  रूटीन किंवा मौजमस्तीचं जगणं थांबलं तर काही बिघडत नाही.. अत्यावश्यक असेल तरंच घराबाहेर पडा! तुमचं एक चुकीचं पाऊल, एक चुकीचा निर्णय तुमच्या कुटूंबासह संबंध महाराष्ट्रासाठी घातक ठरू…