कोविड संदर्भात राज्यात २ लाख १ हजार गुन्हे दाखल… ३१ हजार व्यक्तींना अटक… १०० नंबरवर १ लाख ७ हजार फोन – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई दि.२२- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २१…
