विहिरीचे पाणी वाटपाच्या वादातून शेतकऱ्याचा खून, पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील घटणा
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील जगताप वस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होवून एका शेतकऱ्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेत अविनाश मल्हारी जगताप यांचा खून झाला…








