मला गर्लफ्रेंड नाही , तू शोधून दे, नाही तर तू बन, अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

 अलीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, अशाच एका छेडछाडीच्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन,' अशी अजब मागणी एका तरुणाने अल्पवयीन…

पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास ! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं ?

 पत्नीच्या हत्याप्रकरणी 3 वर्ष पती जेलमध्ये राहिला. नंतर जामिनावर बाहेर आला. जेलबाहेर आल्यानंतर पत्नी चक्क जिवंत असल्याचं निदर्शनास आल्यानं तो हादरुनच गेला.फक्त पतीच नव्हे तर पोलीस आणि इतरही सगळे चक्रावून…

बार्शी; टेम्पोच्या धडकेत तरुण तलाठ्याचा मृत्यु

 कुईवाडी कुईवाडी बार्शी रोडवर रिधोरेजवळ पाठीमागून टेम्पोची धडक बसल्याने एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.रिधोरे (ता. माढा) गावचे तलाठी मधुकर दादा काळे हे आपल्या सजातील तांदूळवाडी गावातील काम…

मोठी बातमी! सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला , 48 जणांना घेउन जाणारी बस उलटली , दोघांचा मृत्यु

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. संबंधित बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस…

वर्षभरापूर्वी लग्न अन् पत्नीची आत्महत्या , बातमी ऐकताच पतीचा भयानक निर्णय

 राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत यातच आता औरंगाबादेत हृदयद्रावक घटना पत्नीची आत्महत्येची माहिती मिळतच पतीनेही जीवन संपविल्याची घटना उघडकीस…

20 वर्षीय विद्यार्थिनी पडली 50 वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात , दोघांनी मंदिरात केलं लग्न

 बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका 50 वर्षीय शिक्षकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीशी लग्न केले आहे. आता शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संगीत कुमार नावाच्या इंग्रजी शिक्षकाने समस्तीपूर मुख्यालयापासून…

हॉटेल मालकाकडून ग्राहकांवर चाकूने वार

 हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हाॅटेलमालकाने दोन ग्राहकांवर चाकूने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली. निशांत जाधव (वय २५, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्याचे नाव…

गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फुट खाली कोसळून तरूणाचा मृत्यू

 पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५ रा. कात्रज) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे…

विषमुक्त शेती काळाची गरज- धनंजय पवार

पंढरपूर सिंहगड मध्ये राज्यस्तरीय कार्यशाळापंढरपूर: प्रतिनिधी शेती हाच जगण्याचा मूळ आधार आहे. शेतीशिवाय पर्याय नाही, हे मात्र अधोरेखित झाले आहे. जैविक शेती हाच आधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज…