शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! एका मधमाशीमुळे गेला तरूण शेतकऱ्याचा जीव , जामनेरमधील विचित्र घटना
जळगाव : मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. मात्र कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याचा नेम नाही. दरम्यान, जामनेर तालुक्यात एका विचित्र प्रकारामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.शेतात काम करत असलेल्या…
