कर्ज नाकारल्यास बॅंकावर कारवाई – सुभाष देशमुख
सोलापूर, दि.10 – राज्यात शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी सरकारने आदेशदिले आहेत. मात्र, काही बॅंका कर्ज देताना असहकार्याची भूमिका घेत आहेत. या कर्जाला शासन तारण असल्याने बॅंकांनी काळजी…
