वैभवी लवाजम्यासह माउलींना नीरास्नान!

नीरा (पुणे) : नीरा भीवरा पडता दृष्टी। स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैंकुठ प्राप्ती। ऐसे परमेष्टि बोलिला।। माउली-माउली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तिर्थात शनिवारी माउलींच्या…

‘बा… विठ्ठला पाऊस पडू दे, रान शिवार फुलू दे…’

बारामती (पुणे) : ‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’ अशी मनात आस ठेवत वारकरी भाविकांनी भक्तीभावे विठुरायाला साकडे घातले. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटतांचि।।…

नेवाळीतील जागा बिल्डरांच्या घशात?

कल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी घेतलेली आणि सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली जात नसली, तरी ती बिल्डरांना विकली जात असल्याची प्रकरणे समोर आली असून याकडे महसूल कर्मचारी डोळेझाक…

अवघे बारामतीकर वारकऱ्यांच्या सेवेत

बारामती : शहरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. तरुण मंडळ, सामाजिक संस्थांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले. नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारकऱ्यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व…

राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

# ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ तर ४० लाख शेतकऱ्यांचे ७/१२ कोरा मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय…

लष्करी व शासकीय इतमामात शहीद सावन माने यांना अखेरचा निरोप

हजारोंचा जनसमुदाय गहिवरला         कोल्हापूर : अमर रहे... अमर रहे, शहीद जवान सावन माने अमर रहे..  भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदेमातरम अशा घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या…

शहीद संदीप जाधवांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद,दि.24 : भारत-पाक सिमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी 10 वाजता केळगाव ता.सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी…

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा – मुख्यमंत्री

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुंबई, दि. २४ : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र…

विश्वस्त संस्थानी सामाजिक उपक्रमात पुढे यावे …. न्यायमूर्ती पी. डी. नाईक

पंढरपूर दि. 24 :   विश्वस्त संस्थानी  आरोग्य, शिक्षण, धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि धर्मादाय संघटना पालक न्यायमूर्ती पी. डी. नाईक…

बहुजन समाज पार्टीच्या कार्यकारिणीची निवड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111