स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभाग, सिटी स्कॅनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 नागपूर, दि. 25 :  स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नवीन इमारतीचे तसेच सिटी स्कॅनचे  उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी…

विकासकामांमधून नागपूरचा चेहरा बदलविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ·         60 कोटी रुपयांच्या खापरी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन ·         शेतकऱ्यांना सर्वांत मोठी कर्जमाफी देऊन सक्षम बनविणार नागपूर, दि.25 :  नागपूर आणि शहराच्या भागात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे 65 हजार कोटींची…

पहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले…

  माळीण :  चार वर्षापूर्वी घडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले खरे पण पहिल्या पावसातच या नव्याने वसविण्यात आलेल्या माळीण गावातील घरांना तडे पडले असून अनेक ठिकाणी रस्ते आणि जमीन खचली आहेत.    चार वर्षांपूर्वी माळीणची घटना…

शेलगावात सहा घरे फोडली; 5 लाखांच्या ऐवजाची चोरी

बार्शी : तालुका प्रतिनिधी  पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍यांची मालिका सुरूच असून शनिवारी पहाटे शेलगाव (व्हळे, ता. बार्शी) येथील भरवस्तीमधील 6 घरे एकाच रात्रीत फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 5 लाख रुपयांचा…

‘स्मार्ट सिटी’कार्यक्रम आता २९ जूनला होणार

सोलापूर : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त 25 जून रोजीच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. आता हा कार्यकम 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

चोर म्‍हणतो, हा अल्‍लाह अन् माझ्यातला मामला!

चंदिगड : वृत्तसंस्‍था कोणतेही संकट आले की माणूस ईश्‍वराचा धावा करतो. संकटात ईश्‍वर, येशू, अल्‍लाह आपल्या मदतीला येणार अशी माणसाची श्रद्‍धा असते. मात्र गरज पडली तर काहीवेळा चोरीचाही मार्ग काहीजणांकडून…

सचिनची बॉक्स ऑफिसवरही सेंच्युरी

मुंबई: ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ या सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित डॉक्यु ड्रामाने १५ दिवसांत ५० कोटींची कमाई केली आहे.    ‘सचिन:अ बिलियन ड्रीम्स’हा डॉक्यु ड्रामा २६ मे रोजी भारतात २४००…

लढाई संपताच नेवाळीची जमीन सहा महिन्यांत परत करा

डोंबिवली : सध्या नेवाळी जमीन हक्कासाठी शेतकर्‍यांनी सशस्त्र उठावाची भूमिका घेतली आहे. मात्र हा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळला असतानाच तत्कालीन जिल्हाधिकारी एन. डी. फरूकी यांनी लढाई संपल्यानंतर शेतकर्‍यांना जमिनी परताव्याचा लेखी…

रमजान ईद; शहरात 1200 कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त

सोलापूर : प्रतिनिधी सोमवारी साजर्‍या होणार्‍या रमजान सणासाठी शहरात जवळपास 1200 कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस  आयुक्‍त महादेव तांबडेे  यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपायुक्‍त, 4  सहायक  पोलिस आयुक्‍त,…

कॉ. पानसरे हत्या : समीरने लावली हजेरी

कोल्हापूर :  कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने जामीन मिळाल्यानंतर पहिल्या रविवारी पोलीस मुख्यालयातील एसआयटी कार्यालयात हजेरी लावली. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तो वकील व…