कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे आजपासून ढोलवादन

मुंबई : शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवूनआंदोलन करण्यात येणार आहे.  पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना भवनात उद्धव…

ममतांना धडा शिकविण्याची गरज!

पश्‍चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हा हा हिंसाचाराने जळत आहे, घुसखोर व मुस्लिम समुदायाने तेथे उच्छाद मांडला आहे. ते पोलिस ठाणी, त्यांची वाहने जाळत आहेत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हा सर्व…

फेसबुक लाईव्हच्या नादात जीव गेला, नागपूरमध्ये 11 तरुण बुडाले

नागपूर : सुट्टीनिमित्त रविवारी वेणा जलाशयात गेलेल्या 11 तरुणांची बोट बुडाली. यातील तिघांना वाचण्यात यश आलं आहे. तर दोघांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित सहा जणांचा शोध सुरु आहे. काल संध्याकाळी ही दुर्घटना…

‘समृद्धी’साठी संमतीशिवाय शेतजमीन नाही

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ राजू शेट्टींनी थोपटले दंडभोपाळ,मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टींचा किसान मुक्ती मोर्चा शुक्रवारी इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर…

दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र, सुरेश जैन आणि खडसेंचं स्नेहभोजन

जळगाव : जळगावच्या मेहरूण तलावाच्या काठावर आज दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र आले आणि त्यांनी कटूता दूर सारत एकत्र भोजन केलं. मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवाच्यानिमित्ताने माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ…

पंढरपुरात शिवसैनिकानी जाळला खा. बनसोडे यांचा पुतळा

   सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा   

गुरुपौर्णिमेला आमदार, खासदार आणि मंत्र्यांची ‘मातोश्री’कडे पाठ

प्रातिनिधीक फोटो मुंबई : बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु-शिष्याचं नातं होतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिम्मित ‘मातोश्री’वर दरवर्षी मोठी गर्दी होते. या गुरुपौर्णिमेला मोठा इतिहास आहे. मात्र ‘मातोश्री’वर होणारी ही गर्दी यावर्षी ओसरलेली पाहायला मिळली. शिवसैनिकांची…

जीएसटीमुळे विठुरायाचा प्रसाद आता महागणार!

पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेला बुंदीचा लाडू आता महागणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी किंमत 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

गोपाळकाला साजरा करुन पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

पंढरपूर दि. 09: -  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.              संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज,…

भारतात वर्षाला 4 लाख कोटींचे प्रॉडक्ट विकतो चीन, तणाव वाढल्यास होईल नुकसान

नवी दिल्ली - भारत- चीनदरम्यान सध्या सीमेवर तणाव आहे. चीन सातत्याने भारताला धडा शिकवण्याची धमकी देत आहे, परंतु असे करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. याचे कारण भारतातून चीनला होणारी रग्गड कमाई हेच…