गोविंदांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना स्पष्ट करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधांसंबधातील पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून मागवलं आहे. दहीहंडी उत्सवात…

चीनच्या हेकेखोरीला मुंबईतल्या शाळांचं उत्तर

भारत-चीन यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, चिनी बनावटीच्या शालोपयोगी वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात येणार आहे. 10 जुलै : मुंबईतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, यासाठी…

शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन मुंबईत रद्द, राज्यात सुरू

मुंबईतील ढोल बजाव आंदोलन शिवसेनेने ऐनवेळी रद्द केलं असलं तरीही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र शिवसेनेच्या वतीने बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. 10 जुलै : मुंबईतील ढोल बजाव आंदोलन शिवसेनेने ऐनवेळी…

गणेश गायकवाड ‘कवी कालिदास पुरस्काराने’ सन्मानित

प्रतिनिधी/पंढरपूर           कवी कालिदास मंडळ बार्शी यांच्यावतीने देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा कविता पुरस्कार आंबे, ता- पंढरपूर येथील  कवी गणेश गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे, त्यांच्या…

कोपर्डी प्रकरण : साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास कोर्टाचा नकार

अहमदनगर : कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. खोपडे यांनी बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा…

…नाहीतर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, चीनचा भारताला इशारा

जो तर्क लावत भारतीय सैन्यांनी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवला आहे, त्याच तर्काच्या आधारे आम्ही काश्मीरमध्ये घुसू असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. डोकलाममध्ये भारतीय सैन्यांनी तळ ठोकला…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 45 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग २५) डोके वर करावे तोंडामध्ये चिंगम चघळल्याप्रमाणे क्रिया करावी १० ते २० सेकंद करावे पूर्व स्थितीत यावे. ५ ते १० आवर्तने करावी. २६) डोके वर करावे तोंड…

पेरण्या लांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

वीजबचत करणारे पंप देण्यात येतील जेणेकरून कमी विजेच्या वापरात जास्त पाणी मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाऊस गायब झाल्याचा शेतकऱ्यांना फटका सुरुवातीला चांगली हजेरी लावणारा पाऊस नंतर गायब झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांपुढे…

‘शक्तीमान’मधील खलनायक डॉ. जैकाल पाहा आता काय करतात…

मुंबई : ९०च्या दशकात टीव्हीवर एक अशी मालिका टीव्हीवर दाखवली जायची जी लहानांपासून मोठ्यांनाही पसंत होती. ती म्हणजे शक्तीमान. शक्तीमान भारतातील पहिला सुपरहिरोही मानला जातो. या मालिकेचे तब्बल ५२० एपिसोड झाले होते. त्यावेळी…

…तर ‘तिसऱ्या देशाचे सैन्य’ काश्मीरमध्ये घुसेल; चिनी माध्यमांची भारताला उघड धमकी

'ग्लोबल टाईम्स'मधून चीनचा भारताला इशारा संग्रहित छायाचित्र भारतीय सैन्य जर भूतानच्या मदतीसाठी डोक्लाममधील रस्त्याच्या बांधकामात बाधा आणत असेल, तर त्याच तर्काच्या आधारे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विनंतीवरुन ‘तिसऱ्या देशाचे’ सैन्य प्रवेश करु…