सुसाट जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा उड्डाणपुलावरून पडल्यामुळे मृत्यू

सुसाट जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा उड्डाणपुलावरून पडल्यामुळे मृत्यू पंढरपूर Live 15 Jul.2017 अमरावती - इतवारा परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी दुचाकीने वेगात निघालेले दोन अल्पवयीन युवक राजापेठ ते इर्विन उड्डाणपुलावरून खाली कोसळले. यात एकाचा…

गणवेशसाठी 400 रुपये अनुदान, बँक खाते उघडायला लागतात 500 रुपये

माढा-शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून करण्यात येते. यावर्षीपासून राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.…

मंदिर समितीच्या वतीने सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार..

पंढरपूर Live विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे नूतन सदस्य सचिन अधटराव यांच्या हस्ते राष्ट्रवादी च्या नेत्या सुप्रीयाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला. तो क्षण. दि.११ जुलै रोजी सौ.सुळे मंदिरात…

कोपर्डी खटल्याच्या सुनावणीस उशीर हा आरोप खोटा- उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम मुंबई | कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला उशीर झाला हा आरोप खोटा आणि गैरसमजावर आधारित आहे.  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे वक्तव्य केलंय.  ५ महिन्यात आरोपींच्या साक्षी पूर्ण…

जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार, मोदी सरकार!

नवी दिल्ली | मोदी सरकार हे जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय.  १५ देशांची नावं असलेल्या या…

शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस येत्या काही दिवसात सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करुन हवामान खातं शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी केला…

कोपर्डीत गर्दी ओसरताच रातोरात निर्भयाचा पुतळा, सुप्रिया म्हणाल्या- स्मारकावरुन राजकारण नको

अहमदनगर/पुणे/जळगाव/नाशिक -राज्याला हादरवणाऱ्या व मराठा समाजाला संघटित करणाऱ्या कोपर्डी प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष झाले. निर्भयाच्या स्मृतिदिनी राज्यभरातून लोकांनी कोपर्डीत येऊन श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पीडितेचा…

सामाजिक बहिष्कार आता महाराष्ट्रात कायदेशीर गुन्हा

जात पंचायतींनी एखादी व्यक्ती किंवा कुटुंबावर टाकलेला सामाजिक बहिष्कार आता राज्यात कायद्याने गुन्हा ठरणार आहे. या अंतर्गत आरोपींना सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. प्रातिनिधीक…

नववी-दहावीची भाषा विषयांची तोंडी परीक्षा बंद

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे गुण आता बंद होणार आहेत. प्रातिनिधिक फोटो मुंबई : नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे गुण आता…

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट कृषी अनुदान जमा करणार – पणनमंत्री सुभाष देशमुख

ऑनलाईन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहीतीचा मास्टर डाटाबेस…