वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो – डॉ. नारायण पाटोळे
पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018 पंढरपूर: दि. “चांगले व्यक्तीचे चरित्र जीवन, कार्य आणि विचार माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवित असते. विद्यार्थ्यानी वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा. चांगल्या वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो. सध्या विद्यार्थी ग्रथांलयाकडे कमी…
