शिवराय हे भावनेऐवजी विचारांनी स्वीकारले पाहिजेत – शंतनू मोघे
पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019 पंढरपूर: “स्वराज्य आले यौवनात, सुराज्य निर्माण होणार कधी” कर्मवीर आणि शिवराय यांची आपल्या कार्यावर जशी उदंड निष्ठा होती, तशी प्रत्येकाची आपल्या कार्यावर असायला हवी. आपण समाजाचे…
