मोदी सरकार बद्दल जनतेत प्रंचड चीड… मतदारांनी निवडणूक हाती घेतली राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित- नाना पटोले
सोलापूर- मतदारांना मोठमोठी आश्वासंन देत भुलथापा देवुन,फसवणुक करुन मोदी सरकार 10वर्षे सत्तेत असुन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांचा भ्रमनिरास झाला आहे, महागाईने जनता त्रस्त झाली, याची प्रंचड चिड मतदारात असुन याचा…
